शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत खासदार आमदारांसह पक्षाचे लोकप्रतिनिधी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याची शक्यता!
मिलिंद मानेमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्यापासून लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत खासदार आमदार यांच्यासह जिल्हाप्रमुख ,शहर प्रमुख, तालुकाप्रमुख, माजी खासदार, माजी आमदार, शहरप्रमुख विधानसभा…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्र्याचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा
मिलिंद मानेमुंबई : कोकणातील गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने त्यातच कोकणातील जनता व कोकणातील पत्रकार संघटना…
कळवा रुग्णालयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये एका महिन्याच्या बाळाचा समावेश
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 12 वाजलेपासून…
संजय राऊत यांच्या नव्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडीचे संकेत?
मिलिंद मानेमुंबई : भारतीय जनता पार्टीने अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला मान्य केला नाही त्यांनी तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? अशी विचारणा शिवसेना पक्षाकडे केल्यावर आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले…
ठाण्यातून धक्कादायक बातमी! छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू
ठाणे : महापालिकेच्या (TMC) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी…
मातोश्रीवरील शिवसेना नेत्यांची बैठक ईडीच्या कारवायांपासून वाचण्यासाठी?
विशेष प्रतिनिधीमुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर आयोजित केलेली शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक ही वरळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चेसाठी होती की ईडीच्या रडारवरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
अटकेपासून ते मालमत्ता जप्तीपर्यंत, देशाच्या नव्या कायद्यात ‘हे’ 20 मोठे बदल
मुंबई : देशातील सर्वात महत्त्वाच्या तीन फौजदारी कायद्यांच्या जागी आता तीन नवे कायदे (IPC CRPCc Amendment Bill) येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी नवी तीन विधयकं लोकसभेत (Loksabha) मांडली. ब्रिटिशकालीन…
रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे बोगस?
केंद्र व राज्य शासनाकडून चौकशी होण्याची शक्यता? मिलिंद मानेमुंबई : रायगड जिल्ह्यातील 1444 पेक्षा जास्त ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे चालू होती. यावरती 1200 कोटी रुपयांचा खर्च…
राज्यातील फक्त २८ बस स्टँड स्वच्छ, सर्वेतून एसटी स्थानकांची दयनीय स्थिती उघड
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील ५६० एसटी स्थानकांतील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत राज्यातील २९१ स्थानकांतील स्वच्छतेचा दर्जा वाईट असून, केवळ…
महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तरासाठी चक्क घेतली लाईफलाईन
मुंबई : शालेय शिक्षण घेत असल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सगळ्यांना माहिती असतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे प्रताप लहानपणापासून आपल्या कानावर पडत असतात. अलिकडच्या काळात सोशल मीडियामुळे महाराजांचे…
