• Thu. Mar 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • राज्यातील ४२००० वीज कंत्राटी कामगारांना एनएमआर योजनेमधून सामावून घ्या!

राज्यातील ४२००० वीज कंत्राटी कामगारांना एनएमआर योजनेमधून सामावून घ्या!

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मोर्चाद्वारे मागणी विठ्ठल ममताबादेउरण : वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. याबाबतीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर…

जासई राजणपाडा गावात एकाच रात्रीत चार घरे फोडली

मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार अनंत नारंगीकरउरण : जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजणपाडा गावातील बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरातील सोन्या चांदीचे…

माणगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वाराचा मृत्यू!

सलीम शेखमाणगाव : माणगावपासून ६ किमी अंतरावर असणाऱ्या तळेगाव गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. सदरची घटना रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ६…

रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांचा विषय कायमच चर्चेत!

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांचा विषय कायमच चर्चेत असतो, तो रायगड जिल्ह्यासाठी नवीन नाही. रायगड जिल्ह्यात अमली पदार्थ सापडल्याच्या बातम्याही आता लोकांना सवयीच्या झाल्या आहेत. पण हा एवढा…

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नावरून गदारोळाची शक्यता?

जनआक्रोश समितीचे 12 डिसेंबरपासून पेण तालुक्यातील पांडापूर येथे बेमुदत साखळी उपोषण! मिलिंद मानेमुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या रखडलेल्या कामाला पंधरा वर्षे पूर्ण झाली असून 31 डिसेंबर 2023…

पुण्यातील चार विद्यार्थीनींचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू

एका तरुणाला वाचवण्यात यश तर एक अद्याप बेपत्ता सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात चार मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका जणाला वाजवण्यात यश आलं…

माणगावातील पाच शासकीय कार्यालये भाड्याच्या खोलीत!

ट्रॉमा केअर सेंटरमुळे राजिपच्या पाच कार्यालयावर जागा शोधण्याची आली वेळ सलीम शेखमाणगाव : गेली अनेक वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गा लगत माणगाव बाजारपेठेत असणाऱ्या पूर्वीच्या पंचायत समिती कार्यालयात रायगड जिल्हा परिषदची महत्वाची…

मानवी चुकांमुळे काळ नदी दुषित!

वाढत्या औद्योगिकरणासह शहरीकरण व नागरीकीकरणाचा नदीला फटका सलीम शेखमाणगाव : निसर्गनिर्मित हजारो वर्षाची साक्ष देणारी आणि शेकडो गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारी काळनदी ही माणगावकरांचे काल, आज आणि उद्याचे वैभव…

दिवेआगर किनारा सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत; लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज

समुद्रकिनाऱ्याचा सुविधापूर्ण विकास होणे गरजेचे गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांवर नेहमीच भुरळ घालत आहे. मात्र, हा किनारा अद्याप परिपूर्ण विकसित करण्यात आला नाही. या किनाऱ्यावर…

नवीन शेवा खाडीत पक्षांची किलबिल!

अनंत नारंगीकरउरण : तालुक्याच औद्योगिकीकरण झपाट्याने होत असल्याने पाणथळ जागांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे देश परदेशातील फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबर इतर विविध जातींच्या पक्षांनी आपला मोर्चा हा नवीन शेवा ग्रामपंचायत परिसरातील पाणथळ…

error: Content is protected !!