आजचे राशिभविष्य
शनिवार, १३ जुलै २०२४ मेष राशीआज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ नका…
पोर्ट कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालणार -केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर
विठ्ठल ममताबादेउरण : केंद्रीय राज्यमंत्री जहाज व बंदरे शांतनू ठाकूर यांची कोलकत्ता येथे भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली. भेट घेऊन देशभरातील बंदर कामगारांच्या समस्या शिष्ट…
विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; कुणाची मतं फुटली?
मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार…
विठ्ठलवाडी गावचे सुपुत्र अनिकेत जाधव सीए परिक्षा उत्तीर्ण
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील खांब विभागातील विठ्ठलवाडी गावचे रहिवाशी अरुण महादेव जाधव यांचा सुपुत्र अनिकेत जाधव याने सीए परीक्षेत चांगले गुण संपादन करून उत्तीर्ण झाला असुन आजपर्यंतच्या इतिहासात अतिशय…
पावसाची दमदार हजेरी, उरण परिसरात भात लावणीच्या कामाला वेग
अनंत नारंगीकरउरण : लांबलेल्या पावसामुळे भात लावणीची कामे देखील यंदा उशीरा सुरू झाली आहेत. मागील दोन दिवसांपासून उरण तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात लावणीची कामे सुरु झाली आहेत. आजपर्यंत…
लाडवली पुलाजवळील पर्यायी मार्गावर पाणी आल्याने महाड-रायगड रस्ता बंद होण्याची शक्यता?
मिलिंद मानेमहाड : महाड रायगड रोडवरील लाडवली गावाजवळील नव्याने उभ्या राहत असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने काढलेल्या पर्यायी मार्गावर पाणी आल्याने पर्यायी मार्ग बंद होऊन 25 गावांचा संपर्क तुटण्याची…
ठाकरेंच्या शिलेदाराचा निकाला लागला; मिलिंद नार्वेकर यांचा विजय
मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदार पार पडलं. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आहेत.…
२५ जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित; केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित केला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली. केंद्रीय…
वायशेत आठवडा बाजारात टोमॅटोचे दर भिडले गगनाला! ‘हे’ आहे दरवाढीचे कारण…
अब्दुल सोगावकरसोगाव : सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. मुंबईत टोमॅटोचे दर १०० ते १२० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रविवारच्या आठवडा बाजारात ७…
मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाच्या कामाचे चुकीचे नियोजन
महामार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाश्यांचा खोळंबा विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड (पुई) येथील महिसदरा नदीच्या पुलावर गर्डर बसविण्याच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे सकाळी ९.३० पासुन १२.३० पर्यंत सुमारे तीन तास वाहनांच्या…