कर्जत : बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनीटात पार करता येणार आहे. जेएनपीटी वडोदरा महामार्गातील बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. माथेरानच्या पर्वतरांगामधून जाणाऱ्या या बोगद्याचे काम 2025 ला पूर्ण होणार…
वैभव कळसम्हसळा : दैवज्ञ समाज गणेश मंदिर ट्रस्ट म्हसळा यांच्या विद्यमाने म्हसळा येथील श्री गणेश मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात…
अनंत नारंगीकरउरण : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री महागणपतीच्या मंदिरात माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि. १३) जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मंदिर…
विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित मुंबई विभागीय शालेय एस्टेडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध गटामध्ये या स्पर्धा झाल्या.…
विठ्ठल ममताबादेउरण : कोकण इतिहास परिषदेचे १३वे राष्ट्रीय अधिवेशन कणकवली येथे आयोजित करण्यात आले होते. सदर परिषदेत विविध विषयांवरील शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. या अधिवेशनात उरण तालुक्याच्या इतिहासाला उजाळा देणारे…
• नूतन बसस्थानकाचे विस्तारीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी• निवारा शेडलगतच्या भुखंडामध्ये हिरकणी कक्ष, सुलभ शौचालय, पाणपोई तसेच दिव्यांग प्रवाशांना व्हील चेअर सुविधांची मागणी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या…
क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघांनी अंतिम सामन्यात फायटर्स…
अनंत नारंगीकरचिरनेर-उरणरायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक आगरी समाजाची वस्ती असलेले गाव. पनवेलपासून २२ किलोमीटर तर उरण शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले निसर्गरम्य गाव. आजूबाजूला डोंगर, तळी,…
मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालो आहे. त्यांनी सुरू केलेल्या विकासात योगदान देण्याच्या भूमिकेतूनच…
रवी साळुंखे यांची रायगड विभाग नियंत्रकांकडे मागणी विनायक पाटीलपेण : सीएनजीवर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची धाव घेण्याची क्षमता कमी असल्याने मूळ ठिकाण गाठेपर्यंत प्रवाशांना दीड ते दोन तासांचा विलंब लागत…