विकासाच्या दृष्टीने नव्याने उभारी कधी मिळणार? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर पर्यटन स्थळाला विकसित करण्यासाठी नेहमी पाठपुरावा करण्यात येतो. मात्र, येथील अंतर्गत रस्त्यांचा परिपूर्ण विकास होणे गरजेचे…
वृत्तसंस्थामुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल नार्वेकर हे सुनावणीसाठी सतत गैरहजर राहिल्यानं न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला…
हल्ली मोतीबिंदू हा डोळ्यांचा अगदी सर्रास आढळणारा आजार आहे आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशन्सची सुविधा अगदीच सोपी झाल्यामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेण्याचं प्रमाण देखील चांगलंच वाढलं आहे. मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यावर त्यातून लवकर…
शनिवार, २२ जून २०२४ मेष राशीतुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी…
अब्दुल सोगावकरसोगाव : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दी लाईफ फाऊंडेशन तर्फे गुरुवार दि.२० जून रोजी अलिबाग तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन राजिप प्राथमिक शाळा वरसोली येथील…
वार्ताहरपोलादपूर : वट सावित्रीची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाश्यांनी हल्ला केला. पोलादपूर तालुक्यातील निवे गावात हि घटना घडली. मधमाशा चालवल्यामुळे 14 महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी एका पुरुषालादेखील मधमाशांनी कडाडून…
प्रतिनिधीखालापूर : रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या चार विद्याार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे चारही विद्यार्थी मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. खालापूर तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी इथली ही घटना आहे. इथल्या सत्य…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होत असलेली महाराष्ट्र प्रीमियर लिग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीच्या दुसरा पात्रता फेरीचा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध…
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वेळीच सतर्क होण्याची गरज गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात मंगळवारपासून मुसळधार पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळास-सर्वा मार्ग सद्या धोकादायक बनला आहे. कारण गतवर्षी दरड प्रवण…
अपक्ष उमेदवार निमकर यांचा डावखरे यांचा सवाल मिलिंद मानेमहाड : कोकणातील पदवीधरांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजही त्यांच्या समस्या कायम आहेत. गेली दहा वर्ष पदवीधरांच्या जीवावर आमदार झालेल्या निरंजन…