• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी

अमुलकुमार जैनरायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचं C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले.…

महायुतीला ९ आकडा लकी ठरणार का?

विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप ठरले भाजपा १२६, शिंदे गट ९०, राष्ट्रवादी अजित पवार ७२ मिलिंद मानेमुंबई : सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर लढली जात असताना…

भाजपला पुण्यात सर्वात मोठा धक्का ; संजय काकडेंसह आजी-माजी आमदार, नगरसेवक फुंकणार तुतारी

पुणे : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जबरदस्त अॅ क्टिव्ह झाले असून महायुतीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धनर्ध पाटील, त्यानंतर रामराजे निंबाळकर यांना शरद पवार गटात घेतल्यानंतर आता पुण्यात भाजपला…

दिवसातून किती तास बसणे, उभे राहणे आरोग्यासाठी चांगले? प्रत्येकाला माहितीच हवेत हे नियम

रायगड जनोदय ऑनलाईनबसणे, उभे राहणे किंवा चालणे या हालचाली आरोग्यासाठी चांगल्या आहेत. पण त्याचा समतोल राखणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. एकूणच आरोग्य आणि रोग प्रतिबंधासाठी, खूप वेळ उभे राहिल्यानंतर किंवा बसल्यानंतर…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला…

हुकूमशाही खपवून घेणार नाही -पंडित पाटील

अमुलकुमार जैनरायगड : समाजसेवक म्हणून काम करणारे खरसांबळे यांच्यावर हल्ला करणे ही बाब निंदनीय आहे. मारेकऱ्यांसह मुख्य सुत्रधार यांना वेळीच पोलिसांनी आवरणे आवश्यक आहे. ही दडपशाही व हूकूमशाही खपवून घेणार…

चिपळूणमध्ये एटीएसकडून सहाजण ताब्यात; अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप

चिपळूण : दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील सावर्डे येथे ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश आहे. अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप या संशयितांवर आहे. बुधवारी सायंकाळच्या…

राज्य सरकारचा धडाका..! मदरसा शिक्षकांच्या मानधनात वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत ८० निर्णयांना मंजुरी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असून त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावण्यात आला. महायुती सरकारची ही बैठक शेवटचीच ठरू शकते. आजच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल…

देवखोल बनले ‘स्वप्नातील गाव’

‘स्वदेस’ च्या माध्यमातून गावकऱ्यांनी बनवला समृद्ध विकास आराखडा विकासाच्या माध्यमातून देवखोल झाले सन्मानित गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल हे गाव स्वप्नातील गावाचे ७६% मापदंड पूर्ण करून स्वप्नातील गाव म्हणून…

विकासाचा चेहरा म्हणून प्रितम म्हात्रे यांच्या मागे जनता खंबीरपणे उभी राहणार -मधुकर पाटील

अनंत नारंगीकरउरण : जनसामान्यांचे खंबीर नेतृत्व, आपला माणूस युवा नेतूत्व प्रितम म्हात्रे हे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत १९० उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून जनता…

error: Content is protected !!