• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पर्यटनाचे सुयोग्य नियोजन झाल्यास उद्योग व्यवसाय उत्तुंग भरारी घेईल -संजय यादवराव

अभय पाटीलबोर्ली पंचतन : प्रत्यक्षपणे पर्यटनाचे व्यवस्थित नियोजन केलं तर कोकणातील तरुणांना मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरीला जाण्याची गरज नाही त्यासाठी शासनच करेल यावरच न थांबता कोकणातील प्रत्येक नागरिकांची साथ गरजेची…

रोहा, वरसे, कोलाड, धाटाव नाक्यावर खुलेआम गुटखा विक्री

प्रशासनाचे आर्थिक हितसंबंधामुळे दुर्लक्ष शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून, तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरविण्याचे काम सुरू…

आदर्शचा व्यवसाय शंभर कोटीने वाढवणार -अभिजित पाटील

प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा एकत्रीत व्यवसाय चालू आर्थिक वर्षात शंभर कोटीने वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. उत्तर रायगडात आदर्श पतसंस्थेच्या शाखा सुरू करणार, अशी घोषणा आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष…

नागोठण्यातील नैसर्गिक आपत्ती बाधित अजूनही पंचनामाच्या प्रतिक्षेत!

बाधित लोकांचे पंचनामे त्वरित करा, नुकसानग्रस्तांची शासनाकडे मागणी किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र राज्याला १९ ते २३ जुलैच्या मुसळधार पावसाने झोडपले होते. राज्यातील अनेक भागातील नद्यांना पूर आले होते, काही ठिकाणी…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १२ ऑगस्ट २०२३ मेष राशीमौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. तुमचे आई-वडिल तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतीत होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकार ही…

रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे बोगस?

केंद्र व राज्य शासनाकडून चौकशी होण्याची शक्यता? मिलिंद मानेमुंबई : रायगड जिल्ह्यातील 1444 पेक्षा जास्त ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे चालू होती. यावरती 1200 कोटी रुपयांचा खर्च…

ट्रक-मॅजिकची जोरदार धडक; १० जणांचा जागीच मृत्यू

गुजरात : गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मिनी ट्रकमधून मृतदेह काढले.…

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत दुकानदार व टपरीधारक शासनाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता!

शासनाने नोंदणीकृत व परवानाधारक यासारख्या अटी शिथिल कराव्यात, टपरीधारकांची मागणी किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र राज्याला 19 ते 23 जुलै दरम्यान मुसळधार पावसाने झोडपले होते. रायगड जिल्हयात काही भागातील नद्यांना पूर…

न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटली का? न्यायालयाकडून राणा दाम्पत्याची कानउघडणी

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानाबाहेरील हनुमान चालिसा पठणप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्य आदेश देऊनही गुरूवारी न्यायालयात अनुपस्थित होते. त्यामुळे न्यायव्यवस्था…

कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू; उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश करून गोंधळ घातला. यामुळे…

error: Content is protected !!