• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • दिवा-सावंतवाडी गाडीला कोलाड स्थानकावर थांबा; कोकण रेल्वेवर अतिरिक्त थांब्यांची घोषणा

दिवा-सावंतवाडी गाडीला कोलाड स्थानकावर थांबा; कोकण रेल्वेवर अतिरिक्त थांब्यांची घोषणा

२८ जुलैपासून अंमलबजावणी मुंबई, २५ जुलै : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्यांना अतिरिक्त व्यावसायिक थांबे मंजूर केल्याचे अधिसूचना क्रमांक ६०…

आता सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा आणि आयकार्ड; सरकारकडून लवकरच घोषणा

मुंबई : साप पकडून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना आता सरकारकडून मान्यता आणि आर्थिक सुरक्षिततेची कवच मिळणार आहे. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख दिली जाईल, तसेच त्यांच्या कार्यादरम्यान अपघात झाल्यास १० ते…

महायुती सरकारमध्ये होणार मोठा फेरबदल; आठ मंत्र्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असून, महायुती सरकारमधील ८ वादग्रस्त आणि काही वरिष्ठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता…

मोठी बातमी! पीओपी मूर्तीवरील बंदी शिथिल; यंदा समुद्रातच विसर्जन, परंपरेला दिली मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) – यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या पीओपी मूर्तींच्या समुद्रात विसर्जनास अखेर परवानगी मिळाली आहे. उच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय देत सहा फूटांहून अधिक उंचीच्या मूर्तींचे पारंपरिक पद्धतीने…

मनसेकडून खळखट्याक! पालघरमधील गुजराती पाट्यांची तोडफोड; स्थानिक मराठी अस्मितेचा सवाल ऐरणीवर

पालघर (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लागणाऱ्या गुजराती भाषेतील पाट्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. हालोली परिसरातील हॉटेलांवर लावलेल्या गुजराती पाट्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली…

वीज देयक थकवल्यास थेट सुरक्षा ठेवेतून वळती; महावितरणची नवी कारवाई पद्धत लागू

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीपुढे थकीत वीज देयकांमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने १५ जुलैपासून नवा नियम लागू केला असून, त्यानुसार…

माणिकराव कोकाटेंच्या खात्यात बदलाची शक्यता; कृषी खाते जाणार, मदत-पुनर्वसन मिळणार?

मुंबई : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालय काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच त्यांचं खाते बदलले जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी मकरंद…

हेडफोन कानात… फोनवर बोलत रुळ ओलांडले अन् रेल्वेने दोघांचा घेतला जीव; अंबरनाथमधील दुर्दैवी घटना

अंबरनाथ : स्मार्टफोन आणि हेडफोनच्या सततच्या वापरामुळे तरुणाईचं लक्ष विचलित होतंय आणि त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. अंबरनाथ येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना याचं ताजं उदाहरण ठरली…

मुंबईत एअर इंडियाच्या विमानाचा थरार; लँडिंगवेळी तीन टायर फुटले, मोठा अनर्थ टळला

वृत्तसंस्थामुंबई : कोचीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI-2744 ला आज सकाळी लँडिंगदरम्यान अपघाताचा धोका निर्माण झाला. मुंबई विमानतळावर उतरताना विमानाचे तीन टायर फुटल्याने आणि ते धावपट्टीवरून घसरल्याने क्षणभर…

“या एका फोटोची सीबीआय चौकशी करा, दूध का दूध, पानी का पानी होईल!” – संजय राऊत यांचे फडणवीसांना थेट आव्हान

मुंबई : राज्यात गाजत असलेल्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. “हनी ट्रॅप…

error: Content is protected !!