• Thu. Aug 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

देश-विदेश

  • Home
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर ईडीकडून अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर ईडीकडून अटक

दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आखाडा तापण्याआधीच दिल्लीच्या राजकारणाला हादरावून सोडणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर ईडीने अटक केली आहे. दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवालांना अटक…

लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, 7 ते 8 टप्प्यांमध्ये होणार मतदान?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणकी संदर्भातली. लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर केल्या…

आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

नवी दिल्ली : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे…

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा!

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.…

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश, 27 फेब्रुवारीला मतदान

नवी दिल्ली: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 27 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत…

माझे रामलला विराजमान झाले! पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला फोटो, बाबरवर साधला निशाणा

२२ तारखेला अयोध्येत होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी…

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली: केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने २०२३साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमी याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आयसीसी वर्ल्डकप २०२३मध्ये भारताने शानदार…

कलम ३७० बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! सरकारचा निर्णय योग्य म्हणत याचिका फेटाळली

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ५ सप्टेंबर २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द करत जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन भाग करत दोन्ही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित…

चौथीच्या विद्यार्थिनीची ‘सिधी बात, नो बकवास’, मेस्सी आवडत नाही तर त्याच्याबद्दल का लिहू?

कुणाला कोणता सेलिब्रेटी आवडतो यावरून घराघरांत, मित्रामित्रांत मतभेद असतात, त्यावरून काही वेळा वादही होतात; पण एखाद्या परीक्षेत जर एखाद्या सेलिब्रेटी वा महान व्यक्तीबद्दल प्रश्न असला तर ती व्यक्ती आवडो वा…

एशियन गेम्स : महिला क्रिकेटमध्ये भारताला सुवर्ण, एकाच दिवशी दोन सुवर्णपदकांची कमाई

हांगजोऊ: भारताच्या महिला क्रिकेट टीमनं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. या ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतनं श्रीलंकेला 19 धावांनी हरवलं. चीनच्या हांगझू मध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचं…

error: Content is protected !!