• Mon. Mar 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ‘हिंद टर्मिनल’ची मुजोरी; शासनाचे आदेश धाब्यावर बसवून शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता केला बंद

‘हिंद टर्मिनल’ची मुजोरी; शासनाचे आदेश धाब्यावर बसवून शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता केला बंद

प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; कळंबुसरे-चिरनेरचे शेतकरी जनआंदोलनाच्या पवित्र्यात उरण | अनंत नारंगीकरशेतकऱ्यांचा पारंपरिक रहदारीचा रस्ता कोणीही अडवू शकत नाही, असा स्पष्ट निर्णय राज्य शासनाने घेतलेला असतानाही, उरणमधील ‘हिंद टर्मिनल’ कंपनीने या…

‘कुलूपबंद ग्रामपंचायत ७ दिवसांत सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; खारगाव खुर्द ग्रामस्थांचा इशारा

लाचखोरीच्या कारवाईनंतर कार्यालय बंद; म्हसळा गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा संताप म्हसळा | वैभव कळसभ्रष्टाचाराच्या कारवाईनंतर गेल्या काही दिवसांपासून कुलूपबंद असलेली खारगाव खुर्द सकलप ग्रामपंचायत तात्काळ कार्यान्वित करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी…

‘तिसरी मुंबई’च्या सर्वेक्षणाविरोधात उरणमध्ये शेतकरी आक्रमक; दलाली करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘काळे फासण्याचा’ मनसेचा इशारा

उरण | अनंत नारंगीकररायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या ‘तिसरी मुंबई’ (KNSC) प्रकल्पावरून शासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या…

सचिन पावशे यांना पितृशोक

अलिबाग / प्रतिनिधीअलिबागमधील पत्रकार तसेच भाजप रायगड जिल्हा महामंत्री सतीश धारप यांचे व्यवस्थापक सचिन पावशे यांचे वडील गौऱ्या विठ्ठल पावशे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी ते 87 वर्षाचे होते. त्यांच्या…

‘ब्ल्यू फ्लॅग’चा फोल टेंभा! श्रीवर्धनमध्ये ३५ लाखांचे स्वच्छतागृह धूळ खात

प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटकांचे हाल; स्वच्छतागृहाअभावी महिला पर्यटकांची कुचंबणा श्रीवर्धन । संदेश घोलपआंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याचा अभिमान मिरवणाऱ्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. नगरपरिषदेने सुमारे ३५…

युद्धाचा घाव माणगावच्या कलिंगडावर! निर्यात ठप्प, बाजारपेठ कोसळली; बळीराजाचे स्वप्न उन्हात करपले

माणगाव | सलीम शेखतीन महिने अहोरात्र कष्ट उपसून, कर्ज काढून आशेच्या धाग्यावर उभी केलेली शेती आज डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ माणगाव तालुक्यातील कलिंगड उत्पादकांवर आली आहे. जागतिक युद्धाची झळ…

‘टाकाऊतून टिकाऊ’ की आरोग्याशी खेळ? नागोठणे रिलायन्स कंपनीच्या बायोगॅस दुर्गंधीने नागरिक त्रस्त

नागोठणे (विशेष प्रतिनिधी)रिलायन्स कंपनीच्या नागोठणे प्रकल्पांतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पामुळे परिसरातील ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. ‘टाकाऊतून टिकाऊ ऊर्जा’ निर्मितीच्या संकल्पनेतून उभारलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक…

ओव्हरलोड ट्रेलरचा कहर! उरणमध्ये ओव्हरलोड ट्रेलरने रिक्षा चिरडली; मुलीच्या लग्नापूर्वीच पित्याचा दुर्दैवी अंत

उरण । घनःश्याम कडूजेएनपीटी पोलीस ठाण्याजवळील पुलाखाली गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ओव्हरलोड असलेल्या कंटेनर ट्रेलरने रिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेत जसखार येथील रिक्षाचालक किसन सुकीर ठाकूर यांचा जागीच…

महावितरणचा श्रीवर्धनकरांना ‘शॉक’; कार्यालय शहराबाहेर हलवल्याने ग्राहकांची ससेहोलपट

शहरात ‘वीज बिल भरणा केंद्र’ सुरू करण्याची मागणी श्रीवर्धन । संदेश घोलपमहावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे श्रीवर्धनमधील वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील कार्यालय…

श्रीवर्धनमध्ये मासेमारी ठप्प! निसर्ग, डिझेल दरवाढ आणि मासळी दुष्काळाचे तिहेरी संकट

श्रीवर्धन । संदेश घोलपकोकण किनारपट्टीवरील श्रीवर्धन तालुक्यात सध्या मासेमारी व्यवसाय अभूतपूर्व संकटात सापडला आहे. समुद्रातील प्रतिकूल हवामान, कडाडलेले डिझेल दर आणि मासळीची घटलेली आवक अशा ‘तिहेरी’ संकटामुळे स्थानिक मच्छीमार हतबल…

error: Content is protected !!