पनवेलमधील सराफाने साडेसहा कोटींना फसवले
वार्ताहरपनवेल : पनवेल शहरातील एका सराफाने १७ गुंतवणूकदारांची तब्बल साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रारदारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज केल्यावर या गुन्ह्याला वाचा फुटली. याबाबत…
दुर्मिळ पिसूरी हरणाला निसर्गमित्रांनी दिले जीवदान
वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर पुणे येथे रवाना अनंत नारंगीकरउरण : चिर्ले येथील मानवी वस्तीत जखमी अवस्थेत पिसूरी हरीण आढळून आले होते. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या…
उरण नगरपालिकेच्या नालेसफाईचं पितळ उघडं!
घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या नावाखाली लाखों रुपये खर्च केले जात असतात. तरीही पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने शहरातील अनेक भागात भर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र…
उरणकरांची चिंता दूर! पुनाडे धरणात ७० टक्के पाणी साठा
रानसई धरण तुडूंब भरले, पर्यटकांची पावले रानसई धरणाकडे अनंत नारंगीकरउरण : गेल्या काही दिवसांपासून उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने रानसई धरण भरुन वाहू लागले आहे. तर पुनाडे…
आरपीएफ उपनिरीक्षकाला ७० हजाराची लाच घेताना अटक
घन:श्याम कडूउरण : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका उपनिरीक्षकाला तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या तक्रारीच्या आधारे आरपीएफ पोलीस स्टेशन,…
माणगावात मोहर्रम सण उत्साहात साजरा
सलीम शेखमाणगाव : सालाबादप्रमाणे यावर्षीही माणगावात मोहर्रम सण बुधवार, दि. १७ जुलै २०२४ रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या मोहर्रम सणानिमित्त माणगाव बाजारटेप मोहल्ला येथील मुस्लिम बांधवांनी ताबुताची…
माणगावात करटोली भाजीला गृहिणींची पसंती!
सलीम शेखमाणगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांना रानभाज्यांचे वेध लागतात. गेल्या काही दिवसात कोकणात सतत पडणाऱ्या पावसामुळे रानावनात तयार होणाऱ्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहेत. या रानभाज्यांना ग्राहकांची…
माथेरानमध्ये लुईसा पॉईंटच्या दरीमध्ये सापडले भोगटे दाम्पत्याचे शव
गणेश पवारकर्जत : माथेरानमध्ये लुईसा पॉईंटच्या दरीत माथेरानमध्ये फिरावयास आलेल्या भोगटे दाम्पत्याचे शव सापडले असून दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सह्याद्री रेस्क्यू टीमने रात्री उशिरा त्यांचे शव दरीतून बाहेर काढले. 11…
मागणी नसताना मुंबईतल्या रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, मात्र उरणकरांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष!
घन:श्याम कडूउरण : मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांची जुनी नावे बदलण्याची शिफारस करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकांची नावे बदलली जावीत अशी मागणी करणारे आंदोलन वगैरे…
जगबुडी नदीचा गाळ काढून खेडकरांची पुरातून सुटका करा -वैभव खेडेकर
मिलिंद मानेमहाड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला सातत्याने पुराचा फटका बसत आहे. सन 2005, सन 2016 व सन 2021 व त्यानंतर आता 2024 या पावसाळ्यात आलेला महापूर बघता खेड शहरातील…
