• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • कोर्लई समुद्रात दिसली संशयित बोट; सुरक्षा यंत्रणा सतर्क

कोर्लई समुद्रात दिसली संशयित बोट; सुरक्षा यंत्रणा सतर्क

अमुलकुमार जैनरायगड : काश्मीरमधील पहलगाम येथे २३ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर एक…

उरण तालुक्यात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात; भेंडखळमध्ये ‘प्रति पंढरपूर’चा अनुभव

घनःश्याम कडूउरण : महाराष्ट्राच्या संत परंपरा व वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीचा उत्सव उरण तालुक्यात विविध ठिकाणी भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भेंडखळ, नागाव, पिरवाडी, जासई आणि उरण शहरात भाविकांनी…

वाकण-पाली मार्गावर खड्ड्यांचा विळखा; वाहनचालकांच्या जीवाला धोका

प्रतिनिधीनागोठणे : वाकण-पाली मार्गाला डांबरीकरण मिळून अवघे वर्ष झाले असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून अदृश्य होत असून, विशेषतः रात्रीच्या वेळेस वाहनचालक थेट…

रोहा तालुक्यात बकरी चरण्यास गेलेल्या महिलेवर जबरदस्ती करीत मारहाण; आरोपी पसार

अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नुकतीच एक धक्कादायक घटना रोहा तालुक्यात घडली आहे. बकरी चरण्यासाठी माळरानावर गेलेल्या अठ्ठावीस वर्षीय महिलेवर जबरदस्ती करीत मारहाण करण्यात…

मांडवा पोलिसांकडून रेवस येथे डिझेल तस्करीचा पर्दाफाश

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांवर डिझेल तस्करीचे जाळे उघडकीस येत असून, अलिबाग तालुक्यातील रेवस गावच्या पकटी परिसरात मांडवा पोलिसांनी डिझेल तस्करीचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलीस अधीक्षक…

दिघोडे गावाच्या अवनी कोळीची राष्ट्रीय भरारी, आशियाई नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

साध्या किट वापरून अविस्मरणीय यश; रायगडमधून प्रथम महिला शॉटगन नेमबाज ठरण्याचा अभिमान विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील दिघोडे गावातील अवनी अलंकार कोळी हिने आपल्या असामान्य खेळगतीने संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्राचा अभिमान…

उरण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीची मदतीची गरज – संतोष ठाकूर यांची सरकारकडे मागणी

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे व रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी केला आहे. मागील…

अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी जड वाहनांना बंदी

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय रायगड : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ए या…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण फक्त लोकनेते दिबा पाटील यांच्याच नावावर – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ठाम आश्वासन

विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत राज्य शासनाचा ठराव दोन्ही विधिमंडळांनी मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला असून, या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल, असे ठाम…

कार्लेखिंड परिसरात दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे प्रवाशांना होतोय जीवघेणा त्रास; वनविभागाकडून कारवाईचे आश्वासन

अब्दुल सोगावकरसोगाव : कार्लेखिंड येथे पात्रुदेवी मंदिराजवळील मोकळ्या जागेत दररोज मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त ओला कचरा टाकला जात असून, यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना नाक बंद करून जावे…

error: Content is protected !!