• Thu. Feb 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पुन्हा एकदा छमछम सुरू होणार! डान्सबारसाठीच्या नवीन कायद्यातील नियमावली काय?

मुंबई: राज्य सरकार डान्सबार संबंधित नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. डान्स बार कायदा सुधारणांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत आज चर्चा करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारण केल्या जाणार आहेत. येत्या…

महायुतीतील अंतर्गत वाद विकोपाला, अजित पवारांना धमकी, शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला अटक

नाशिक : नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचा कामावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी हा संघर्ष चांगलाच विकोपाला गेला आहे. या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी…

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन

रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात दि. 22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा…

उरण मतदार संघाची आमसभा २८ फेब्रुवारी रोजी; जनतेच्या समस्या मार्गी लागणार का?

घन:श्याम कडूउरण : उरण मतदार संघातील गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली आमसभा अखेर २८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. जेएनपीटी मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी ११ वाजता आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली ही…

राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

रायगड : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. तर कोकणातील ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी…

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यामध्ये कुरघोडीचा नवा अंक? एकनाथ शिंदेंनी टाकला डाव…

मुंबई : प्रचंड बहुमताने महायुती राज्याच्या सत्तेवर आली असली तरी अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र…

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल.. आता तरी एकत्र या ! राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कोणी दिली साद?

मुंबई : शिवसेनेतून राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले तेव्हा मोठा भूकंप झाला होता. पक्षातून बाहेर पडल्यावर त्यांनी मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र आजही दोन्ही…

ग्रीन टी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? तज्ज्ञांचं काय आहे मत?

रायगड जनोदय ऑनलाईनआजकाल सर्वजण ग्रीन टी प्यायला प्राधान्य देत आहेत. कारण वजन वाढल्याने अनेक आजार होत असल्याने आता अनेकजण वजन कमी करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे ग्रीन टी प्यायल्याने वजन…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२५ मेष राशीवाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते याने…

नागोठण्यातील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) काळे यांचे अल्पशा आजाराने निधन

प्रतिनिधीनागोठणे : येथील बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) शिवराम काळे (७४) यांचे रविवार, दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै. रमाकांत काळे यांच्यावर रविवार, दि. १६ फेब्रुवारी…

error: Content is protected !!