वैभव कळसम्हसळा : कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस तसेच भारतीय ग्रंथालयशात्राचे जनक व प्रणेते डाॅ. शियाली रामामृता…
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रश्नांसाठी शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील सन २००४…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : प्रत्यक्षपणे पर्यटनाचे व्यवस्थित नियोजन केलं तर कोकणातील तरुणांना मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरीला जाण्याची गरज नाही त्यासाठी शासनच करेल यावरच न थांबता कोकणातील प्रत्येक नागरिकांची साथ गरजेची…
प्रशासनाचे आर्थिक हितसंबंधामुळे दुर्लक्ष शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून, तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरविण्याचे काम सुरू…
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा एकत्रीत व्यवसाय चालू आर्थिक वर्षात शंभर कोटीने वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. उत्तर रायगडात आदर्श पतसंस्थेच्या शाखा सुरू करणार, अशी घोषणा आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष…
बाधित लोकांचे पंचनामे त्वरित करा, नुकसानग्रस्तांची शासनाकडे मागणी किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र राज्याला १९ ते २३ जुलैच्या मुसळधार पावसाने झोडपले होते. राज्यातील अनेक भागातील नद्यांना पूर आले होते, काही ठिकाणी…
शनिवार, १२ ऑगस्ट २०२३ मेष राशीमौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. तुमचे आई-वडिल तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतीत होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकार ही…
केंद्र व राज्य शासनाकडून चौकशी होण्याची शक्यता? मिलिंद मानेमुंबई : रायगड जिल्ह्यातील 1444 पेक्षा जास्त ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे चालू होती. यावरती 1200 कोटी रुपयांचा खर्च…
गुजरात : गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मिनी ट्रकमधून मृतदेह काढले.…
शासनाने नोंदणीकृत व परवानाधारक यासारख्या अटी शिथिल कराव्यात, टपरीधारकांची मागणी किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र राज्याला 19 ते 23 जुलै दरम्यान मुसळधार पावसाने झोडपले होते. रायगड जिल्हयात काही भागातील नद्यांना पूर…