अनंत नारंगीकरउरण : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून रायगडासह उरण परिसराला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. नाले-ओढे तुडुंब भरून वाहू लागले असून सखल भागात पाणी…
पनवेल (वार्ताहर) – रायगड जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सक्रिय पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे सोमवारी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (RDCA) वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन व आमदार रवीशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशनच्या नवीन संकेतस्थळाचे (www.raigaddistrictcricketassociation.com) तसेच खेळाडूंसाठीच्या ओळखपत्राचे अनावरण करण्यात आले. हा…
सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ मेष राशीतुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून…
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक रेवदंडा आगरकोट किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात घडला आहे. किल्ल्याच्या सातखणी बुरुजाचा भाग अचानक कोसळून पुणे येथील महिला पर्यटक गंभीर जखमी झाली. अबोली…
पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे. बिहारमधील पाटणा येथे आजपासून त्यांच्या ‘मतदार अधिकार यात्रा’ ला सुरुवात झाली असून, या…
“गुन्हेगारांची गय नाही” –पो. नि. सोमनाथ लांडे अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथे मांडवा सागरी पोलिसांनी छापा टाकून २३५ देशी दारूच्या बाटल्या जप्त करत एकास अटक केली आहे. जप्त…
अमूलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवादरम्यान तब्बल ५२ गोविंदा-गोपिका जखमी झाले असून यामध्ये १७ गोपिकांचा समावेश आहे. यापैकी १२ जण जिल्हा रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. १६ ऑगस्ट…
मुंबई : मुंबईसह ठाण्यात दहीहंडी उत्सवा मोठ्या थाट्यामाट्यात सुरु आहे. मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे. जय जवान यंदा तरी 10 थर लावणार का याकडे…
शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ मेष राशीआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार…