मुंबई : महायुतीच्या खातेवाटपानंतर आणि काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मात्र जुनी खाती मिळवण्यात यश मिळालं आहे. यात एकनाथ शिंदे यांचे…
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील शेणवई (वाडी) येथील गावचे पंकज आणि समिर महाडिक यांच्या मातोश्री सुनिताबाई शंकर महाडिक यांना नुकतीच अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली. निधनासमयी त्यांचे वय ६८ वर्षे होते.…
प्रतिनिधीनागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजीत निवासी श्रमसंस्कार शिबीराचा समारोप रा. से. यो. जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. तुळसीदास मोकल, डॉ. सी.…
पनवेल : मुंबई किंवा पनवेलमार्गे बदलापूरला जायचं म्हणजे एक ते दीड तास लागतो. मात्र, आता लवकरच प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. बडोदा-मुंबई महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील माथेरानच्या डोंगराखालील पहिल्या बोगद्याचे काम पूर्णत्वाच्या…
हिवाळ्यात वाढलेल्या थंडीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अचानक सुरू केलेला व्यायाम, शरीराला गरम ठेवण्यासाठी रक्तवाहिन्यांचे आकुंचन, आणि वाढलेले रक्तदाब यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. हृदयरोगी आणि वृद्धांनी विशेष काळजी घेणे आवश्यक…
गुरुवार, २६ डिसेंबर २०२४ मेष राशीतुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल…
आरोपींना अटक करण्याची कुणाल पाटील यांची मागणी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची दिली पत्रकारांना माहिती विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली व संपूर्ण…
पक्ष्यांच्या थव्याने विमानाला धडक दिल्याने तांत्रिक बिघाड इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळले कझाकिस्तान देशातून रशियाच्या दिशेला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानात लागलेल्या भीषण आगीमुळे तब्बल 42 प्रवाशांचा…
कचरा टाकणाऱ्या ७ जणांवर केलेल्या दंडात्मक कारवाईत ५५ हजार रक्कमेची वसूली स्वच्छ्ता मोहिमेअंतर्गत पर्यावरणाचा ऱ्हास थांबणार गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायतने परिसरात होणारा…
बोटचालक व स्थानिक व्यवसायिक चिंताग्रस्त अनंत नारंगीकरउरण : नाताळाच्या सुट्टीत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश परदेशातील हजारो पर्यटकांची पावले ही कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्याकडे व मुंबई शहर तसेच…