मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर महायुती विनासायास सत्तास्थापन करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. आता महायुतीचा शपथविधी 5…
रायगड जनोदय ऑनलाईनरक्तातील साखर ही आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी आहे. ग्लुकोज शरीराला ऊर्जा पुरवते आणि प्रामुख्याने अन्नातून, विशेषतः कर्बोदकांमध्ये हे मिळते. रक्तातील साखरेची पातळी इन्सुलिनद्वारे नियंत्रित केली जाते. जी स्वादुपिंडाद्वारे…
शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४ मेष राशीतुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत…
विनायक पाटीलपेण : पेण पोलीस ठाणे हद्दीत दिवसाच्या घरफोडी, चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगारास अटक करण्याच्या सूचना रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांच्याकडून देण्यात आल्या…
मुंबई : वक्फ बोर्डासाठी १० कोटींचा निधी वर्ग केल्याचा जीआर महाराष्ट्र शासनाने काढला आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना असा जीआर काढला गेल्याने सर्वस्तरातून टीका होतेय. तसंच, निवडणुकीपूर्वी या वक्फ बोर्डाला…
ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी, थंडीमुळे कधी फायदा तर कधी तोटा? विश्वास निकमकोलाड : संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील किमान तापमानाचा पारा १६ अंशाच्या खाली गेल्याने थंडीची हुडहुडी वाढल्याचे…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत खारघरच्या चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी संघांनी कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी लोधीवली संघावर तीन गडी राखून विजय…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री…
‘मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस झाल्यानंतर आता देखील अद्याप नवं सरकार स्थापन झालं नाही. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यात महायुतीला दणदणीत…
घन:श्याम कडूउरण : भूमी अभिलेख कार्यालय उरण येथील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार व अरेरावीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. कर्मचाऱ्यानी मनमानी कारभार व अरेरावी बंद करावी, नागरिकांची कामे सुरळीत व्हावी व त्यांना…