मुंबई : राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. अशात हवामान खात्याकडून आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात…
मनसे, काँग्रेस तर्फे वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना देण्यात आले निवेदन विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील खोपटे कोप्रोली रोड वर सातत्याने मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहनांची ये-जा होत असते.…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील द्रोणागिरी नोड, जेएनपीए बंदर परिसरातील रस्त्यांवर विखुरलेली लहान, मोठी खडी प्रवाशी वाहनाना अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यात आठ दहा दिवसात रस्त्यावर विखुरलेल्या खडीवरुन मोटारसायकलस्वार घसरुन पडल्याने…
प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींची सिडकोसोबत यशस्वी चर्चा विठ्ठल ममताबादेउरण : सिडको भवनात सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व जेएनपीए डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांनी जेएनपीएचे (जेएनपीटी) 12.5% (साडेबारा टक्के) जमीन वाटत…
जिल्हा सरचिटणीस पदी अॅड. महेश मोहिते यांची नियुक्ती अमूलकुमार जैनअलिबाग : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगड जिल्हा…
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कोंडी अखेर फुटली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी…
फळे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न असे सर्व आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात. फळांचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे…
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसने कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वाढीव वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होणार आहे. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने…
गुरुवार, १४ सप्टेंबर २०२३ मेष राशीलहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी…
मिलिंद मानेमुंबई : मतदारसंघात रखडलेल्या विकासकामांसंदर्भात आम्ही निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यात एकत्रितरीत्या विधानसभा, विधानपरिषद सदस्य जमलो नव्हतो. त्यामुळे एकाबाजूला विकासकामे व दुसऱ्या बाजूला संघटना वाढीचे काम या गोष्टीचा विचार…