विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना मतदारसंघात तुतारीचे बॅनर लावण्याच्या पक्षाच्या सक्त सूचना मिलिंद मानेमुंबई : सन 2024 ची विधानसभा निवडणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर रंगतदार ठरणार असून सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्ष व्ह्यूव…
“कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना निलंबित करा व जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा” मिलिंद मानेमुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील हल्ल्यात जखमी झालेले रहिवाशी व जखमी झालेले पोलीस व मालमत्तेचे झालेले नुकसान यातून…
एक वर्षानंतरही दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीवासिय प्रतिक्षेतच! गणेश पवारकर्जत : १९ जूलै २०२३ ची रात्र ईशाळवाडीवासियांसाठी काळरात्रच ठरली. रात्रीच्या अंधारात दरड कोसळून इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाली. पत्त्यासारखी घरे कोलमडली, अनेकांना जीव गमवावा…
रायगड जनोदय ऑनलाईनदररोज शहाळ्याचं पाणी प्यायल्याचे अनेक फायदे असतात. नारळाचे पाणी पोषक तत्वांनी भरपूर असते. त्यास आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. नारळाचं पाणी एक खूप चांगले हायड्रेटिंग ड्रींक आहे. ज्यास…
मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कोलाड जवळील पुई गावाजवळ पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकचा वेळेत अचानक बदल केल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोलाडजवळ…
शुक्रवार, १९ जुलै २०२४ मेष राशीचांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी…
वार्ताहरपनवेल : पनवेल शहरातील एका सराफाने १७ गुंतवणूकदारांची तब्बल साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रारदारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज केल्यावर या गुन्ह्याला वाचा फुटली. याबाबत…
जालना: पंढरपूरहून वारी करून गावाकडे परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ काळी पिवळी जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ७…
वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर पुणे येथे रवाना अनंत नारंगीकरउरण : चिर्ले येथील मानवी वस्तीत जखमी अवस्थेत पिसूरी हरीण आढळून आले होते. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या…
घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या नावाखाली लाखों रुपये खर्च केले जात असतात. तरीही पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने शहरातील अनेक भागात भर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र…