फळे, भाजीपाला धुण्यासाठी वापरतात रस्त्यावरील पाणी अनंत नारंगीकरउरण : शहरातील परप्रांतीय फेरीवाले, हातगाडीवाले हे विक्रीसाठी आणलेली फळे, भाजीपाला धुण्यासाठी गटारातील, रस्त्यावरील घाणीचे पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
वार्ताहरपनवेल : शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी सरकारने विधिमंडळासमोर कॅगचा (CAG) अहवाल मांडला, त्यातून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचे आर्थिक बेशिस्तीचे भयाण वास्तव समोर आले आहे. टेंडर घ्या, कमीशन द्या, या…
मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच उड्डाणपुलावरील पाणी थेट महामार्गावरील सर्विस रोडवर कोसळत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे योग्य नियोजना…
विद्यार्थी-पालकांबरोबर जनताही हैराण शाळा सुटण्याच्यावेळी मुख्य ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी घन:श्याम कडूउरण : शहरात गेली अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या आ वासून उभी आहे. या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी…
घनःश्याम कडूउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च 2025 मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ होईल, असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री…
घनःश्याम कडूउरण : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच इच्छुकांची भाऊगर्दी वाढू लागली आहे. नुकतीच काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतून उरण विधानसभेवर काँग्रेस पक्षानी दावा…
रत्नागिरी : कोकणात पावसाचे धुमशान सुरू आहे. मोठा प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील…
आरोग्याच्या दृष्टीने तलाव व परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व संस्थानी व नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे -डॉ. राजाराम हुलवान प्रतिनिधीअलिबाग : ‘माझे स्वच्छ व सुंदर तलाव’ या अभियानांतर्गत नुकतेच अलिबाग येथील हिराकोट…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पंच व स्कोअरर्स परिक्षेसाठीच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्हा क्रिकेट अससोसिएशनने दि. १० जुलै रोजी खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे बीसीसीआयचे पंच…
विनायक पाटीलपेण : मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” या योजनेपासून पेण शहरातील गरजू महिला वंचित राहू नये याकरिता पेण शहरातील प्रत्येक वॉर्डप्रमाणे दोन दिवसांचा कॅम्प लावून सर्व महिलांना न्याय देण्यात यावा.…