दहीवली कोंड ग्रामस्थांचा भाजपात जाहीर प्रवेश वार्ताहरमाणगाव : तालुक्यातील मोर्बा जिल्हा परिषद गटात शेकापला खिंडार पडला असून या गटातील दाहीवली कोंड गावातील शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी रविवार दि. १५ ऑक्टोबर…
अनंत नारंगीकरउरण : देशातील एकूण आयाती पैकी ७० टक्के आयात समुद्रातून होते. त्यासाठी देशाच्या ७,५०० किमी लांबीच्या किनारपट्ट्यांवर २०० लहान-मोठी बंदरे असून त्यातील ७० बंदरे कार्यान्वित आहेत. त्याद्वारे सन २०२२-२३मध्ये…
अभय पाटीलबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश उर्फ हरिओम चोगले, माजी उपसरपंच किशोर भोईनकर, श्रीवर्धन भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष महादेव चोगले व इतर कार्यकर्त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडी येथील ४० वर्षीय तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव गवतावर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने अलिबाग येथील सिव्हील रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सदरील…
अनंत नारंगीकरउरण : दहा वर्षांपूर्वी करंजा गाव परिसरात शिरलेल्या बिबट्यानी दहशत निर्माण केली होती.मात्र आता पुन्हा एकदा केळवणे मध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून असा प्रश्न उपस्थित…
अनंत नारंगीकरउरण : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चिरनेर-दिघाटी-साई रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. सारडे-दिघाटी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्ता खडबडीत झाला असून ठिकठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. यामुळे वाहने…
• रॅली काढून ग्रामस्थांनी केला निषेध व्यक्त; राजकीय पुढारी, नेत्यांना गावात बंदी• आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ग्रामस्थांचा निर्णय विठ्ठल ममताबादेउरण : एनएसपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील ग्रामस्थांनी…
दिघी सागरी पोलीस ठाणे येथे शांतता समितीची सभा संपन्न अभय पाटीलबोर्लीपंचतन : गावच्या प्रत्येक सणांमध्ये एक वेगळा आनंद आहे, पारंपरिक पद्धतीने सण फक्त गावाकडे साजरे होतात त्यामुळे डीजे ऐवजी आपण…
• सोमवारी पाणी जागर अभियानात बाईक, बैलगाडी रॅली, गाण्यातून प्रबोधन• कोलाड येथील आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्हासह राज्यात चर्चेत आलेल्या कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याचा…
अमुलकूमार जैनअलिबाग : राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यात अट्टल गुंडांसह विविध प्रकारच्या माफिया टोळ्यांचे वर्चस्व आणि दहशत वाढत आहे. समाजकंटकांवर वर्दीचा धाक राहिला पाहिजे, ही भावना स्वाभाविक असली…