नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल करणारी बातमी असून केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारकडून वेतन…
अनंत नारंगीकरउरण : जासई-दास्तान फाटा येथे १९८४ साली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झालेल्या व देशभरात गाजलेल्या आंदोलनात पाच शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.मात्र त्यानंतर ४१ वर्षांचा काळावधी लोटल्या नंतरही शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे…
प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निरंतर शिक्षण व विस्तार विभागातर्फे मतदार जनजागृती दिनाच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या नियमावलीनुसार निबंध स्पर्धा,…
मांडवा येथील नूतनीकरण केलेल्या शाळेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते होणार उद्घाटन अब्दुल सोगावकरसोगाव : दी लाइफ फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेने मागील २५ वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील शिक्षण आणि…
रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला घरघर? भाजपा प्रवेशामुळे कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा राहणार! मिलिंद मानेमुंबई : शिवसेना फुटीनंतर महाविकास आघाडी सत्तेवरून पाय उतार झाली. त्यानंतर…
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर…
गुरुवार, १६ जानेवारी २०२५ मेष राशीधर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा…
व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मच्छीमार बाधवांचा आरोप घनःश्याम कडूउरण : एकीकडे उरण तालुका प्रदूषणात नंबर वन असतानाच तालुक्यातील टर्मिनल अँड लॉजिस्टिक प्रा. लि कंपनी (जेट्टी) करंजा येथून खाडीमधून बार्जमधून लाखो…
शिबिराला श्रीवर्धनमध्ये 376 जणांचे रक्तदान गणेश प्रभाळेदिघी : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील 376 नागरिकांनी रक्तदान केले.…
महानगरपालिकांनंतर नगरपरिषदा व नगरपंचायती…नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती मिलिंद मानेमुंबई : आधी कोरोनाचे निमित्त मग, प्रभाग पद्धतीत बदल, त्यानंतर मग महाविकास आघाडी सरकार जाऊन महायुती सरकारचे सत्ता स्थापन होणे, पुन्हा…