मिलिंद मानेमहाड : भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पेट्रोल डिझेलसह रॉकेल इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने इंधनपुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनी त्यांच्याकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी…
पुणे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तान जिंदाबाद असं स्टेटस ठेवणं पुण्याच्या तरुणीला महागात पडलं आहे. सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या आणि कोंढवा परिसरात राहणाऱ्या खादिजा शेख हिच्याविरोधात…
मॉक ड्रिल, सागरी व मर्मस्थळ सुरक्षा वाढवली रायगड : भारत-पाक सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह रायगड जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल 2025ला आठवड्याभरासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तर पाकिस्तानने या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सूपर लीग दुबईत शिफ्ट करण्याची तयारी केली होती.पण…
मुंबई : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचा बदल्यांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे राजकीयसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच…
विठ्ठल ममताबादेउरण : सातारा येथे महेंद्रशेठ घरत यांचा शुक्रवारी (ता. ९) थोर देणगीदार म्हणून माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ तूर्तास स्थगित करण्याचा निर्यण घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे…
पाली : सुधागड तालुक्यातील करचुंडे गावातील अंगणवाडी सेविका गीता दत्तात्रेय भालेकर या ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत असताना आपल्या गावातील बऱ्याच लहान मुलांना नुसते प्राथमिक…
प्रतिनिधीनागोठणे : नागोठणे विभाग शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची मासिक सभा बुधवार, दि. 7 मे 2025 रोजी राजन उपाध्ये यांचे निवासस्थानी पार पडली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात…
नवी दिल्ली : पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे नष्ट केले. ६-७ मे च्या रात्री भारतीय…