भोकरे यांच्या प्रवेशामुळे नवगणेंचे पारडे जड गणेश प्रभाळेदिघी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा मु्ख्य प्रवक्ता शामकांत भोकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून राजकीय पक्षांकडे आता फक्त चार दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे.राज्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासून…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०२४ मेष राशीअंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक…
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. अशातच नाना पटोले यांनी दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर…
वृत्तसंस्थाशिर्डी : शिर्डीतील साईभक्त आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. साईभक्तांना आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या…
विठ्ठल ममताबादेउरण : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला. कृष्णा बाळू…
विठ्ठल ममताबादेउरण : महाविकास आघाडी इंडिया, अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ १५ नोव्हेंबर रोजी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेचे मैदान, उरण येथे सायंकाळी…
थोर स्वातंत्र्यसेनानी, लोकनायक आणि आदिवासींच्या अन्यायाला वाचा फोडणारे थोर क्रांतीकारी बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. सुगना पुर्ती असे त्यांचे वडिलांचे नाव होते,…
विठ्ठल ममताबादेउरण : येत्या विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचे पारडे जड होताना दिसत आहे. महेंद्र घरत…
रायगड जनोदय ऑनलाईनमधुमेह ही एक अशी समस्या आहे, जी आज लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करत आहे. अनियमित दैनंदिन दिनचर्या, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोकांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने…