• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरण आगारातून गणपती सणासाठी जादा बसेसची व्यवस्था

कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पाठपुराव्याला यश विठ्ठल ममताबादेउरण : गणेशोत्सव काळात उरण आगारातून कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेसची मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्थेतर्फे करण्यात आली होती. संस्थेच्या मागणीला महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.…

वंचित बहुजन आघाडीला चिन्ह मिळालं, नव्या चिन्हानं विधानसभेच्या आखाड्यात उतरणार

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. आगामी निवडणुकीसाठी सर्वच राज्यातील पक्षांनी कंबर कसली असून अनेक बड्या नेत्यांचे राज्यव्यापी दौरे, सभा सुरू झाल्या आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या…

हरयाणा व जम्मू-काश्मीरची निवडणूक जाहीर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही? निवडणूक आयोगानं दिली ‘ही’ कारणं

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू-काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही. त्याचं कारण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार…

माणगावात जलद रेल्वे गाड्यांना थांबा व पनवेल-वीर मेमूसाठी मोहीम; हजारो स्वाक्षऱ्या

सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगांव, महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यातील स्थानिक तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबीवली, सुरत स्थित चाकरमानी प्रवाशांना कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करताना…

रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्हा व शहराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांस प्रवेश बंदी

वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी प्रतिनिधीरायगड : ठाणे जिल्ह्यातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात सकाळी ४ (४.०० HRS) ते सकाळी १० (१०.०० HRS) व दुपारी २ (१४.०० HRS) ते…

श्रीवर्धन पर्यटन खड्ड्यात!

दिवेआगर पर्यटन प्रवास बनला खडतर गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली वाकडा पुल ते दिवेआगर पर्यटन स्थळाला जोडणारा मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळांशेजारी रस्त्याची तर अक्षरशः चाळण…

समाजसेवक दत्ता कांबळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वातंत्रदिनी सन्मान

पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव विनायक पाटीलपेण : येथील समाजसेवक दत्ता कांबळे उर्फ डिके यांनी पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालय…

रायगड जिल्ह्यातील ५४ जलविद्युत प्रकल्प रखडले?

मागील दहा वर्षापासून रखडले प्रकल्प लोकप्रतिनिधींची मानसिकता कारणीभूत मिलिंद मानेमहाड : मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा निसर्गाचे मुबलक वरदान, ऐतिहासिक गड किल्ले, मनाला मोहविणारे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण…

Big Breaking: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार, आज निवडणूक आयोग करणार घोषणा

मुंबई : महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची…

मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा आपदा मित्र व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विशेष सन्मानपत्र देऊन केले सन्मानित अब्दुल सोगावकरसोगाव : मान्सून २०२४ मध्ये २३ जून रोजी मूनवली येथील तलावात दोन किशोरवयीन मुले पोहत असताना…

error: Content is protected !!