घन:श्याम कडूउरण : उरण मतदार संघातील गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली आमसभा अखेर २८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. जेएनपीटी मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी ११ वाजता आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली ही…
रायगड : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. तर कोकणातील ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी…
मुंबई : प्रचंड बहुमताने महायुती राज्याच्या सत्तेवर आली असली तरी अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई : शिवसेनेतून राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले तेव्हा मोठा भूकंप झाला होता. पक्षातून बाहेर पडल्यावर त्यांनी मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र आजही दोन्ही…
रायगड जनोदय ऑनलाईनआजकाल सर्वजण ग्रीन टी प्यायला प्राधान्य देत आहेत. कारण वजन वाढल्याने अनेक आजार होत असल्याने आता अनेकजण वजन कमी करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे ग्रीन टी प्यायल्याने वजन…
मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२५ मेष राशीवाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते याने…
प्रतिनिधीनागोठणे : येथील बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) शिवराम काळे (७४) यांचे रविवार, दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै. रमाकांत काळे यांच्यावर रविवार, दि. १६ फेब्रुवारी…
जगदीश थिटे यांनी घेतले कलिंगडाचे उत्तम पिक विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात बाहे गाव हे भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे. गावातील असंख्य शेतकरी अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात भाजीपाला व्यवसाय करीत आहेत.…
बेकायदेशीर चिकन मटणाच्या दुकानावर कायदेशीर कारवाईसाठी संतोष काटे करणार बेमुदत उपोषण उघड्यावरील चिकन मटणाच्या दुकानामुळे पसरत आहे रोगराई; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात विमानतळच्या बिंदूपासून…
अनंत नारंगीकरउरण : विधिमंडळातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या आमसभेसाठी उरण पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाला वेळ आणि तारीख मिळत नसल्याने जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण कोण करणार? असा सवाल उरणची जनता सध्या…