• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल होणार जाहीर, ‘या’वेबसाईटवर पाहा निकाल

आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल होणार जाहीर, ‘या’वेबसाईटवर पाहा निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Result 2026) आज, ८ मे रोजी, दुपारी १ वाजता ऑनलाईन…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर यांची वर्णी?

मुंबई: राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावाची जवळपास निश्चिती झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आपल्या निडर आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून,…

मोठी बातमी! बारावीचा निकाल 2 मे ला जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहता येणार निकाल?

मुंबई : बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बारावी इयत्तेचा निकाल शनिवारी, २ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सकाळी ११ वाजता…

UBT मध्ये मोठा उलटफेर! उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे रिंगणात; आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी घोषित

​मुंबई: विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, पक्षप्रमुख उद्धव…

बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; किडनी निकामी झाल्याचा पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये प्राथमिक अंदाज

मुंबई: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगडाचे सेवन केल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक पोस्टमार्टेम…

अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीसाठी खलबतं; सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांसमोर पेच, ‘घराणेशाही’च्या आरोपामुळे निर्णयाकडे लक्ष

मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होत असून, महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख असल्याने राजकीय…

सुनेत्रा पवारांच्या एन्ट्रींनंतर समीकरणे बदलली; राज्याच्या मंत्रिमंडळात मोठ्या बदलांचे संकेत

मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमधील तीनही पक्षांच्या वाट्याला आलेल्या महत्त्वाच्या मंत्रिपदांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, विशेषतः ‘अर्थ’ खात्यावरून दोन…

कोकणवासीयांना दिलासा! उन्हाळी सुट्ट्यांसाठी चिपळूण-दिवा मार्गावर धावणार ‘स्पेशल मेमू’

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई-कोकण मार्गावरील हा वाढता ताण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू (MEMU)…

मुंबई-पुणे प्रवास सुसाट! १ मे पासून ‘मिसिंग लिंक’ खुला होणार; खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका

लोणावळा/मुंबई (प्रतिनिधी): मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस वे) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आणि वळणावळणाच्या रस्त्यांवरून होणारी वेळखाऊ सुटका आता कायमची होणार आहे. बहुप्रतिक्षित…

error: Content is protected !!