भाषेच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य
बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नसल्याची टीका लातूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.…
मराठी अस्मितेचा नवप्रकाश!
५ जुलै २०२५ रोजी वरळी डोममध्ये पार पडलेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवसंजीवनी देणारा ठरला. तब्बल अठरा वर्षांच्या दुराव्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे केवळ…
जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा
पुणे : राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प, नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर केला जात…
एकविरा देवीच्या मंदिरात नवीन ड्रेस कोड लागू; ७ जुलैपासून अंमलबजावणी
कार्ला (प्रतिनिधी): आगरी-कोळी बांधवांसह राज्यभरातील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या मंदिरात ड्रेस कोडचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ७ जुलैपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार असून अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांतील…
मुंबई-गोवा महामार्ग : कोकणाच्या दु:खाचा प्रवास
१८ वर्षे. एक चिमूटभर प्रगती, आणि अखंड प्रवाशांचा त्रास. मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ चे रूपांतर अपूर्णतेच्या प्रतीकमध्ये झाले आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते पळस्पे फाट्यापर्यंत अनेक उड्डाणपुलांवर व रस्त्यावर निर्माण…
पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; 25 जण वाहून गेले
पुणे : पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर धक्कादायक घटना घडली आहे. या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला आहे. या दुर्घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले आहेत. तर आमदार सुनील…
ठाकरे बंधू वेगळे झाले, तेव्हा प्रमोद महाजनांना राज ठाकरेंसोबत युती करायची होती, धक्कादायक गौप्यस्फोट
नाशिक : भाजप-शिवसेना युती असताना, उद्धव व राज ठाकरे वेगळे झाल्यावर प्रमोद महाजनांना उद्धव यांच्याऐवजी राज ठाकरे यांच्याशी युती करण्याची इच्छा होती, असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केला.…
वैष्णवीचा अमानुष छळ, मृत्यूआधी 6 दिवस मारहाण? अंगावर 29 जखमा, धक्कादायक रिपोर्ट समोर
पुणे: पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आता समोर आला असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार,…
‘6 जूनचा शिवराज्याभिषेक नामशेष करा’ संभाजी भिडेंनी केली मागणी
कोल्हापूर : रायगड किल्ल्यावर तारखेनुसार म्हणजेच 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करावा अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. त्याचबरोबर रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये, असं…
वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला; जगबुडी नदीत कार कोसळून 5 जणांचा मृत्यू
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडजवळ भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरून खाली कोसळली. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना या…
