एकविरा देवीच्या मंदिरात नवीन ड्रेस कोड लागू; ७ जुलैपासून अंमलबजावणी
कार्ला (प्रतिनिधी): आगरी-कोळी बांधवांसह राज्यभरातील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या मंदिरात ड्रेस कोडचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ७ जुलैपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार असून अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांतील…
मुंबई-गोवा महामार्ग : कोकणाच्या दु:खाचा प्रवास
१८ वर्षे. एक चिमूटभर प्रगती, आणि अखंड प्रवाशांचा त्रास. मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ चे रूपांतर अपूर्णतेच्या प्रतीकमध्ये झाले आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते पळस्पे फाट्यापर्यंत अनेक उड्डाणपुलांवर व रस्त्यावर निर्माण…
पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; 25 जण वाहून गेले
पुणे : पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर धक्कादायक घटना घडली आहे. या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला आहे. या दुर्घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले आहेत. तर आमदार सुनील…
ठाकरे बंधू वेगळे झाले, तेव्हा प्रमोद महाजनांना राज ठाकरेंसोबत युती करायची होती, धक्कादायक गौप्यस्फोट
नाशिक : भाजप-शिवसेना युती असताना, उद्धव व राज ठाकरे वेगळे झाल्यावर प्रमोद महाजनांना उद्धव यांच्याऐवजी राज ठाकरे यांच्याशी युती करण्याची इच्छा होती, असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केला.…
वैष्णवीचा अमानुष छळ, मृत्यूआधी 6 दिवस मारहाण? अंगावर 29 जखमा, धक्कादायक रिपोर्ट समोर
पुणे: पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आता समोर आला असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार,…
‘6 जूनचा शिवराज्याभिषेक नामशेष करा’ संभाजी भिडेंनी केली मागणी
कोल्हापूर : रायगड किल्ल्यावर तारखेनुसार म्हणजेच 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करावा अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. त्याचबरोबर रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये, असं…
वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला; जगबुडी नदीत कार कोसळून 5 जणांचा मृत्यू
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडजवळ भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरून खाली कोसळली. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना या…
दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, मुंबईचा निकाल 95.84 टक्के
मुंबई : आज मंगळवारी, १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल ९४.१०% लागला आहे.…
पुण्यात राहून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या खादिजा शेखला अटक
पुणे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तान जिंदाबाद असं स्टेटस ठेवणं पुण्याच्या तरुणीला महागात पडलं आहे. सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या आणि कोंढवा परिसरात राहणाऱ्या खादिजा शेख हिच्याविरोधात…
राज्यात पुन्हा भूंकप होणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांकडून पॉलिटिकल स्ट्राइकचे संकेत
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च…