शेतीच्या पाण्यासाठी शेतकरी एकटवले!
१५ डिसेंबरपर्यंत पाणी द्या; खांब, धामणसई विभागीय शेतकऱ्यांनी दिला इशारा विश्वास निकमगोवे-कोलाड : शेतीच्या पाण्यासाठी खांब, देवकान्हे, धामणसई विभागातील शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले असून डोलवहाळ सिंचनातून उजवा तिर कालव्याला…
धाटाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी गावठी दारू विक्री तेजीत
कारवाईत संबधित प्रशासनाचा हात आखडता? शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आदर्शवत ठरलेल्या धाटाव ग्रामपंचायतच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री राजरोसपणे सुरू असून, पोलीस आणि…
चिटफंड घोटाळ्यातील आरोपी सतीश गावंडला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी; संपत्तीवर येणार टाच
घन:श्याम कडूउरण : चिटफंड प्रकरणी दुसऱ्यांदा अटक केलेल्या सतीश गावंड याच्या इतरही संपत्तीची माहिती पोलिसांसमोर आली आहे. त्यामुळे या संपत्तीवर देखील टाच आणण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहेत. येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत…
निगडी ग्रामपंचायतीसह गावातील शिवसेना, काँग्रेस कार्यकर्ते आता राष्ट्रवादीच्या विकास रथात -खा. सुनील तटकरे
वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील मोठ्या लोक वस्तीच्या निगडी गावात मागील ५२ वर्षापासून स्वतंत्र ग्राम पंचायत आहे. मागील ३१ वर्षापासून येथील ग्रामस्थांची गावात ग्राम पंचायतीचा कार्यालय असावा अशी लोकभावना होती त्याची…
श्रीवर्धनमधील शेतकरी पीएम योजनेपासून वंचित
पात्र शेतकऱ्याला कृषी, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे गणेश प्रभाळेदिघी : कृषी विभागाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थ्यांना केवायसी व आधार अपडेट न केल्यास त्यांची नावे योजनेतून वगळण्यात येतील असे…
बळीराजाचा अंत पाहू नका, पाण्यासाठी प्रसंगी आत्मदहन करण्याचा बळीराजाचा ईशारा
कोलाड येथे पाणी जागर अभियान, प्रबोधनातून सायबाला आणली जाग, दे सायबा पाणी दे… शशिकांत मोरेधाटाव: बहुचर्चित आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी विभागीय बळीराजाने सोमवारी जागतिक अन्नदिनी पाणी जागर अभियान आंदोलन…
रसायनी महिला पोलिसांचा धाडसी कामगिरीबद्दल मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते सत्कार
वैशाली कडूउरण : मुंबईहून अपहरण केलेल्या व्यक्तीची रायगड पोलिसांनी खालापूरजवळ लोधीवली सीएनजी पेट्रोल पंपावर सिने स्टाईलने सुटका केली. यात एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या धाडसी कामगिरीबद्दल विशेषतः या…
दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद असलेला आंबेत पूल २० ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याची बांधकाम खात्याची तयारी?
मिलिंद मानेमहाड : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे बहुतांशी…
रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज देवघटी बसले..!
अमोल पेणकररोहे : देशात ज्या दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे त्यापैकी एक असलेले रायगडवासियांचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज रविवारी मंगलमय वातावरणात…
बोर्ली पंचतनमध्ये शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात
दुर्गामतेच्या मूर्तीचे जल्लोषात आगमन अभय पाटीलबोर्ली पंचतन : दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये 25 सार्वजनिक मूर्तींची, 5 प्रतिमा व इतर 5 घरगुती शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त स्थापना करण्यात आली असून आज…
