विजेची तार पडून चार गायींचा मृत्यू
गाय मालकांचे लाखोंचे नुकसान; नुकसान भरपाईची प्रतीक्षा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दांडगूरी-नागलोली या मुख्य रस्त्याला जयेश जाधव व दिलीप विचारे यांच्या मालकीच्या चार गायींचा सोमवार, दि. १५ जुलै रोजी…
बंदी काळात मासेमारीसाठी बोटीवर गेलेला खलाशी युवक १५ दिवसानंतरही बेपत्ता
अनंत नारंगीकरउरण : १ जूनपासून खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असतानाही करंजा येथील अनेक मासेमारी बोटी बंदी झुगारून खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. अशाच एका मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून गेलेला…
पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळा सुरु झाला कि, वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळत. त्यातीलच एक आजार म्हणजे ऍलर्जी. ऍलर्जी झाल्यावर पूर्ण अंगावर लाल गांधी उठतात. आणि अंगाला खूप खाज येते. अशावेळी काय करावे…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, १६ जुलै २०२४ मेष राशीतुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात…
कार्लेखिंडीतील एसटी बसचा अपघात ब्रेक फेल झाल्याने…
दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग आगाराची सोमवारी सकाळी ८ वाजता सुटलेली अलिबाग पनवेल ही बस कार्लेखिंडीतील अवघड वळणावर साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे व…
खालापूर नगरपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र नगरपालिका नियम 1966 यातील नियम 4 व 5 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकान्वये जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांनी जिल्हयातील खालापूर नगरपंचायतीच्या पोटनिवडणूकांसंदर्भात निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे.…
कर्जत बेंडसे येथे उल्हास नदीपात्रात सापडला मृतदेह; मृतदेहाची ओळख पटली
गणेश पवारकर्जत : तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या. उल्हास नदी पात्रात एक मृतदेह सापडून आला असुन, सदर मृत व्यक्तीची ओळख पटली असुन मृत व्यक्ती…
धक्कादायक! परप्रांतीय फेरीवाल्यांचा उरणकरांच्या आरोग्याशी खेळ
फळे, भाजीपाला धुण्यासाठी वापरतात रस्त्यावरील पाणी अनंत नारंगीकरउरण : शहरातील परप्रांतीय फेरीवाले, हातगाडीवाले हे विक्रीसाठी आणलेली फळे, भाजीपाला धुण्यासाठी गटारातील, रस्त्यावरील घाणीचे पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा ५० हजार कोटीवर; पनवेल काँग्रेसची चौकशी करण्याची मागणी
वार्ताहरपनवेल : शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी सरकारने विधिमंडळासमोर कॅगचा (CAG) अहवाल मांडला, त्यातून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचे आर्थिक बेशिस्तीचे भयाण वास्तव समोर आले आहे. टेंडर घ्या, कमीशन द्या, या…
मुंबई-गोवा महामार्गाच्या उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी थेट रस्त्यावर; नियोजनाचा अभाव
मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच उड्डाणपुलावरील पाणी थेट महामार्गावरील सर्विस रोडवर कोसळत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे योग्य नियोजना…
