• फिर्यादीस मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी; अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल • अलिबाग तालुक्यातील मौजे वायशेत येथील घटना अमूलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील वायशेत येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक…
बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ मेष राशीचांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण…
पुणे : पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यातून ११ लाखांची रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी…
माजी आमदार मनोहर भोईर यांची यशस्वी मध्यस्थी; तीन तरुणांना नोकरी वैशाली कडूउरण : उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कॅस्ट्रोल कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गेले सहा दिवस केरे…
राजेश बाष्टेअलिबाग : रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कै. दत्ताजीराव खानविलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कायदेविषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (१९ ऑगस्ट) ज्येष्ठ वकील अॅड. एम.एम.…
रेल्वे गेटमन खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ८ विशेष पोलीस पथके थैनात शशिकांत मोरेधाटाव : कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड जवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर गेटमन म्हणुन काम करणारे चंद्रकांत कांबळे यांची…
विश्वास निकमगोवे-कोलाड : कोलाड परिसरातील शेतकरी वर्ग पीएम किसान योजनेपासून वंचित असल्यामुळे दररोज फेऱ्या मारुनही शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा न झाल्यामुळे येथील शेतकरी तलाठी कार्यालयात फेऱ्या मारून त्रस्त झाला…
सलीम शेखमाणगाव : शहरात विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात लागोपाठ विनयभंगाची दुसरी घटना घडली आहे. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील…
घनश्याम कडूउरण : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्कलावल्याने याचा मोठा फटका कांदा निर्यातदारांना (Onion Export) बसला आहे. विदेशात निर्यात होणाऱ्या कांद्याचे 130 ते 140 कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट…
मिलिंद मानेमुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सापडलेल्या अमली पदार्थांच्या पाकिटामुळे रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील तटरक्षक दल, सागरी पोलीस दल सज्ज झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनाऱ्यावरून सीमा…