२२ हजार जैन साधू, साध्वीजी गवंतांना शासन संरक्षण मिळण्यासाठी निवेनाद्वारे केली मागणी वैभव कळसम्हसळा : जैन गणधर आचार्य श्री कुंथुसागरजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री कामकुमारनंदिजी मा.सा. यांचे ५ जुलै…
पाठबंधारे विभागाच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान विश्वास निकमगोवे-कोलाड : मुसळधार पावसाने रायगडकरांना झोडपले असून जिल्ह्यात गेली चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागल्याने…
शुक्रवार, २१ जुलै २०२३ मेष राशीकामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुमचा/तुमची जोडीदार…
सासूचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अकरा महिन्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. घन:श्याम कडूउरण : उरण पोलिसांनी बेवारस महिलेच्या हत्येच्या तपासात दुहेरी हत्येचा गुन्हा उघड…
निजामपूर भागातील नागरिक हैराण, ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत सलीम शेखमाणगाव : ऐन पावसाळ्यात निजामपूर विभागात वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. या भागातील अनेक…
• खूजारे येथील कार्ले नदीकिनारी दिघी सागरी पोलिसांचा चोख बंदोबस्त• पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत सुरू गणेश प्रभाळेदिघी : मोसमी पावसाचे पुनरागमन झाले आणि राज्यात चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस…
• सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची डाऊरनगर ग्रामस्थांची मागणी• डाऊरनगर परिसरातील १५ घरातील ३० ते ३५ नागरिकांच्या जीविताला धोका विठ्ठल ममताबादेउरण : गेल्या 3 ते 4 दिवसापासून रायगड जिल्हयात मुसळधार पाऊस पडत…
अमूलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचे पोल बदलुन तसेच नवीन पोल बसवण्याकरिता सात हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या लाचखोर कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे (वय 55 वर्षे,…
देवेंद्र दरेकरपोलादपूर : मागील काही तासात पोलादपूर तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गावच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओढ्याच्या मागून भुस्खलन झाले असल्याने घरे…
किरण लाडनागोठणे : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार रायगड जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थैमान घातले होते. जिल्हयातील अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नागोठण्यातील अंबा नदीला पुर…