प्रतिनिधीनागोठणे : येथील बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) शिवराम काळे (७४) यांचे रविवार, दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै. रमाकांत काळे यांच्यावर रविवार, दि. १६ फेब्रुवारी…
जगदीश थिटे यांनी घेतले कलिंगडाचे उत्तम पिक विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात बाहे गाव हे भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे. गावातील असंख्य शेतकरी अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात भाजीपाला व्यवसाय करीत आहेत.…
बेकायदेशीर चिकन मटणाच्या दुकानावर कायदेशीर कारवाईसाठी संतोष काटे करणार बेमुदत उपोषण उघड्यावरील चिकन मटणाच्या दुकानामुळे पसरत आहे रोगराई; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात विमानतळच्या बिंदूपासून…
अनंत नारंगीकरउरण : विधिमंडळातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या आमसभेसाठी उरण पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाला वेळ आणि तारीख मिळत नसल्याने जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण कोण करणार? असा सवाल उरणची जनता सध्या…
रायगड : पंचांचा निर्णय अंतिम असतो, मात्र तो निर्णय अनेकांना मान्य नसतो असं वक्तव्य करत सुनिल तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना डिवचलं. माणगावमध्ये नामदार आदिती तटकरे…
साधना कंपनीच्या जुलूमशाहीविरोधात मोठ आंदोलन उभं करू -अशोक निकम महेश मोहितेरोहा : औद्योगिक वसाहत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत आलेली आहे. धाटाव एम.आय.डी.सी मधील मग वायूप्रदूषणाचा विषय असो,प्रदूषित…
कर्जत : राज्यात संतोष देशमुख हत्याकांडावरून रान उठले असताना भाजपच्या एका माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी त्याने व्हिडिओ पोस्ट करून वाल्मीक कराडचे…
घनःश्याम कडूउरण : रविवारी सकाळी अभ्यासासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना उरण नगर परिषदेच्या मासाहेब मिनाताई ठाकरे ग्रंथालयाचे कुलूपबंद दरवाजे पाहून निराश व्हावे लागले. नवीन वेळापत्रकानुसार शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी तसेच…
पुणे : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांना पगारही थकीत ठेवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एसटी महामंडळाने बस दरात 15 टक्के…
मुंबई : गेल्या काही वर्षात विविध खाड्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे किनारा परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाची झळ सोसावी लागत…