घनःश्याम कडूउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च 2025 मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ होईल, असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री…
घनःश्याम कडूउरण : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच इच्छुकांची भाऊगर्दी वाढू लागली आहे. नुकतीच काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतून उरण विधानसभेवर काँग्रेस पक्षानी दावा…
रत्नागिरी : कोकणात पावसाचे धुमशान सुरू आहे. मोठा प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील…
आरोग्याच्या दृष्टीने तलाव व परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व संस्थानी व नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे -डॉ. राजाराम हुलवान प्रतिनिधीअलिबाग : ‘माझे स्वच्छ व सुंदर तलाव’ या अभियानांतर्गत नुकतेच अलिबाग येथील हिराकोट…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पंच व स्कोअरर्स परिक्षेसाठीच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्हा क्रिकेट अससोसिएशनने दि. १० जुलै रोजी खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे बीसीसीआयचे पंच…
विनायक पाटीलपेण : मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” या योजनेपासून पेण शहरातील गरजू महिला वंचित राहू नये याकरिता पेण शहरातील प्रत्येक वॉर्डप्रमाणे दोन दिवसांचा कॅम्प लावून सर्व महिलांना न्याय देण्यात यावा.…
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ’शिवसंवाद दौरा’ यशस्वी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार घनःश्याम कडूउरण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवार, दि. 16…
विनायक पाटीलपेण : गेली अनेक वर्ष संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर पेण हे मध्यवर्ती ठिकाण. आजच्या परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील त्याचबरोबर पेण तालुक्यातील नागरिकरण कायमस्वरूपी शहरांमध्ये झाले आहे. त्यामानाने शहरातील…
मिलिंद मानेमहाड : रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या व महाड तालुक्यातून जाणाऱ्या म्हाप्रळ-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे गोठे बु. हद्दीत वडाचे झाड पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. अखेर ग्रामस्थांनी केलेल्या…
रायगड जनोदय ऑनलाइनहिरवे गवत असेल आणि त्यावर दवाचे थेंब असतील तर हृदय आणि मनाला शांती मिळते. हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला शांती तर मिळतेच शिवाय हृदय निरोगी राहते. सकाळी हिरव्या…