क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : पोयनाड खारेपाट विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या पांडवादेवी प्रीमियर लीग कै. सचिन पाटील स्मृतीचषक पर्व तिसरे क्रिकेट स्पर्धेत आरोही पुरस्कृत मरीआई लेभी (संघ मालक कल्पेश…
माणगाव तालुका शेकापचा संवाद कार्यकर्ता मेळावा उत्साहात सलीम शेखमाणगाव : वैचारिक जडणघडणीतून आपला पक्ष तयार झाला असून आपली बांधिलकी हि जनतेशी असून प्रतिगामी शक्तीच्या विरोधात म्हणजेच भाजपच्या विरोधात आपली लढाई…
घनःश्याम कडूउरण : उरणमध्ये बंद झालेली एनएमएमटी बस पुन्हा काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली असली तरी प्रवाशांना बस स्थानकांवर उघड्यावर उन्हात ताटकळत उभे रहावे लागत…
स्त्रीरोग तज्ञ सोनाली करंबे यांचे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गणेश प्रभाळेदिघी : शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जातांना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी किशोरवयीन मुला -मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. विद्यार्थ्यांना किशोर…
पुणे: राज्यातील नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरून महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा होती. अशातच शिवसेनेच्या आमदारांशिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्याची माहिती समोर…
पुणे : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी…
मुंबई : मोबाईल हा प्रत्येकासाठी जीवनावश्यक वस्तू झालाय. पण हाच मोबाईल फोन सध्या धोकादायक बनला आहे. मोबाईलचा स्फोट होण्याचे प्रकार वारंवार घडू लागलेत. मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा…
मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५ मेष राशीप्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची…
शेकापचा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात रविवारी शेकापचे जयंतभाई पाटील, बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सुप्रिया पाटील, खजिनदार अतुल म्हात्रे, महाराष्ट्र राज्य महिला आघाडीप्रमुख…
वाल पिकांवर अमरवेलीचे संकट; कृषी व वनविभागाचे दुर्लक्ष अनंत नारंगीकरउरण : चिरनेर परिसरात वानरांचा उपद्रव वाढला असून वानर व उंदरामुळे शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वानरे व…