शेतीच्या कामाला आला वेग शेती न विकता तरुण पिढीने शेती व्यवसायकरिता पुढे येण्याची गरज अब्दुल सोगावकरसोगाव : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. परंतु,…
वार्ताहरपनवेल : देशात कोणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन, पाऊस, थंडी, वादळीवारा यांचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय…
अनंत नारंगीकरउरण : वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते विजय नारायण पाटील (वय ५२) या तरुणाचा डेंग्यू सदृश्य आजारांने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २०) घडली आहे. विजय पाटील यांच्या निधनामुळे…
पोलिस प्रशासनाने मानले आभार विनायक पाटीलपेण : आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वाटप करण्याची संकल्पना मनात आणून शिवसेनेचे पेण विधानसभा सह समन्वयक समीर म्हात्रे यांनी पेण तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात पावसाळ्यातील…
अतिवृष्टीमुळे नदीला महापूर, कुसुंबळे गावासह पाच गावांचा संपर्क तुटला सलीम शेखमाणगाव : गेली आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले असून नद्यांना महापूर आला आहे. तसेच भातशेती पाण्याखाली…
घन:श्याम कडूउरण : चाणजे ग्रामपंचायत क्षेत्रातील करंजा ते उरण रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झालेली दिसते आहे. यामुळे वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत…
दाम्बुला : महिला आशिया चषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा दारूण पराभव केला. यासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. बांगलादेशने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना…
शनिवारी शानदार कार्यक्रमात होणार पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई : विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका प्रज्ञा राजेश पोवळे यांना जाहीर झाला…
मोठा अनर्थ घडण्याची शक्यता विनायक पाटीलपेण : मळेघर येथील असलेल्या ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रीकल पोल पूर्णताः खराब झाले असून गंजालेल्या खांबाला दगडाचा आधार असून दोन्ही खांब पूर्णतः एका बाजूला वाकलेल्या अवस्थेत पहायला…
रायगड जनोदय ऑनलाईनमहिला आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत नसल्याने महिलांमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या दिसून येतात. संपूर्ण घराची काळजी घेता घेता महिला स्व:ताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याच समस्या नंतर अधिक गंभीर…