चोळे येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी प्रसाद भोईर यांनी केला संकल्प किरण लाडनागोठणे : शहरी भागात आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट यांच्या माध्यमातून नर्सरीमध्ये जसे लहान मुलांना प्रभावी शिक्षण दिले जाते…
अनंत नारंगीकरउरण : उरण तहसील कार्यालयाजवळील शौचालयाची भयानक दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, तहसील कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने पावसाळ्यात रोगराई पसरण्याची…
शेवा कोळीवाडा पुनःर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तांना भूखंड देण्याचे खा. बारणे यांचे आश्वासन विठ्ठल ममताबादेउरण : १३ मे रोजी मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने घराघरांतील…
१४ वर्षानंतरही महामार्गाच्या कामाची गती मंदावलेलीच, पर्यटकांची कोकणाकडे पाठ सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १४ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाच्या कामाची रखडपट्टी अद्यापही सुरूच असुन…
विश्वास निकमकोलाड : रायगड पोलिस दलातील ४२२ रिक्त पदासाठी ऐन पावसाळ्यात पोलिस भरती होणार असुन पावसाळ्याच्या कालावधीत ३१ हजार ६३ जणांची शारीरिक चाचणी घेण्यासाठी यंत्रणेसमोर मोठे आव्हान असेल. याच वर्षी…
अचानक आलेल्या नदीच्या पुरातून बकऱ्यांना वाचवण्यात आले यश, सर्वत्र कौतुक विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बाहे गावातील तरुण शेतकरी राजेश थिटे हे…
सतीश गावंडच्या प्रकरणानंतर उरणमध्ये पुन्हा एकदा करोडो रुपयांची लूट; लूट करणारा इसम फरार अनंत नारंगीकरउरण : सतीश गावंडच्या चिटफंड प्रकरणातून उरण परिसरातील जनता सावरत नाही तोच उरण शहरातील अमर ग्लोबल…
प्रतिनिधीकर्जत: माथेरानच्या पेब किल्ल्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रेकींगसाठी गेलेली एका तरुणीचा पाय घसरल्याने ती दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही तरुणी मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारी आहे. रिया साबळे (16)…
पावसाळ्यात काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा असते. साधारणपणे लोक पावसाळी वातावरणाचा आनंद भजी, वड्यांसोबत घेतात. पण हे तळलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत. जर तुम्हाला पावसाळ्याचा आनंद हेल्दी…
सोमवार, १७ जून २०२४ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ…