• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ येथे भुस्खलन; गावातील काही घरांचे व गोठ्याचे नुकसान

देवेंद्र दरेकरपोलादपूर : मागील काही तासात पोलादपूर तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गावच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओढ्याच्या मागून भुस्खलन झाले असल्याने घरे…

नागोठणे शहरातील जनजीवन पूर्वपदावर

किरण लाडनागोठणे : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार रायगड जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थैमान घातले होते. जिल्हयातील अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नागोठण्यातील अंबा नदीला पुर…

मुंबईत भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला; अनेक जण दबल्याची भीती

मुंबई : राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईत भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला आहे. यामध्ये अनेक…

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली जखमींची भेट

मुंबई : खालापूर जवळील इरशाळ वाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची…

आजचे राशिभविष्य

गुरूवार, २० जुलै २०२३ मेष राशीकामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमची प्रिय…

खालापूर ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना: 50हून अधिक जण अडकल्याची भीती

खालापूर : तालुक्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्य सुरु आहे.…

महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

अमूलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचे पोल बदलुन तसेच नवीन पोल बसवण्याकरिता सात हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे (वय 55 वर्षे, कार्यकारी…

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शाळा गुरुवारी बंद राहणार

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असून कोकणासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना काळजी…

ओएनजीसी कंपनीतुन नाल्याद्वारे केमिकल सोडले; परिसरात उग्र वास

वैशाली कडूउरण : ओएनजीसी कंपनीतून पिरवाडी हेलिपॅड येथील नाल्यातून केमिकलयुक्त रसायन सोडले जात आहे. यामुळे परिसरात उग्र वास सुटला आहे, याचा त्रास या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना होताना दिसत आहे. याची…

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील सन्मित्र सेवासंस्थेच्या वतीने तालुक्यातील कुडगाव व हारवित शाळेतील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावर्षी ४० विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप…

error: Content is protected !!