अनंत नारंगीकरजेएनपीटी : वातावरणातील बदलामुळे व डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या उरण तालुक्यात सर्दी, खोकला, ताप,काविळ आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत.सदर रुग्ण हे सर्रासपणे खाजगी रुग्णालयात उपचार करुन घेण्यासाठी गर्दी…
पुणे : भाजप आमदा नितेश राणे यांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना थेट धमकी दिली होती. त्याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून नितेश राणे यांना चोख प्रत्युत्तर…
५ सप्टेंबर हा दरवर्षी शिक्षक दिन म्हणून देशभरात मोठ्या थाटात साजरा केला जातो. यादिवशी विद्यार्थी शिक्षकांबद्दल भरभरून बोलतात. शासनातर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार दिला जातो. कारण शिक्षक हा समाजातील…
तरुणांचा मोठा सहभाग, निसर्ग फुलविण्याचा संकल्प शशिकांत मोरेधाटाव : प्रामुख्याने शेती, निसर्ग यावर काम करण्यासाठी सक्रीय असलेल्या बळीराजा फाऊंडेशनचा विभागीय महावृक्षारोपणाचा दुसरा टप्पा रविवारी पूर्ण झाला. तळाघर, बोरघर, लांढर, वाशी…
शशिकांत मोरेधाटाव : वर्षभरात श्रावण महिन्याची विशेष अशी ओळख आहे. या महिन्यात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा झाली की तरुणांना वेध लागतात ते ढाकुमाकुमचे अर्थात कृष्णजन्म झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी साजऱ्या होणाऱ्या गोकुळाष्टमीचे.…
अनंत नारंगीकरजेएनपीटी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे ८५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नवीमुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटन अगोदरच भंगारात निघाली…
• मोबदला निश्चितीशिवाय जमिनींची मोजणी करून देणार नाही; शेतकऱ्यांनी प्रशासनाला ठणकावले• शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन शशिकांत मोरेधाटाव : मे.अदानी पोर्ट्स अँण्ड लॉजिस्टिक फार्म कंपनीसाठी रोहा ते आगारदांडा…
अमूलकुमार जैनअलिबाग : मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या व अलिबाग तालुक्यातील पर्यटकांची पर्यटनासाठी प्रमुख पसंती असलेल्या किहीम ग्रामपंचायत हद्दीत उन्हाळ्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, किहीम ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक…
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू अशी कोणतीही गाडी 4 सप्टेंबरपासून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेली नाही. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे. या संदर्भातील…
नागोठणे हे शहर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहराचे राजकीय महत्व पण खूप आहे. नागोठणाचे भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी हे अगदी लहानपणापासूनच आमदार रवीशेठ पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास…