शिवसेना युवासेना कासू विभाग प्रमुख प्रतीक बैकर यांच्या पाठपुराव्याला यश समुद्राचे पाणी शेतात व घरात साचण्याच्या त्रासापासून मुक्तता रायगड : गेल्या अनेक वर्षांपासून समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात व घरात येण्याच्या…
४६ रक्तदात्यांनी केले रक्तदान पाली : श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली व रुधिरसेतू सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि, २३/०२/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भक्त निवास…
पाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदार -निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज विनायक पाटीलपेण : 23 फेब्रुवारी, 2025 परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय…
रायगड : अलिबागमधील एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात देखील बनावट वेतन देयके बनवून ४ कोटी १२ लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. रायगड जिल्हा परिषदमधील पाणी पुरवठा विभागात कोट्यावधी…
रात्रीच्या वेळी जाळपोळ करीत असल्याने आगीचा धोका; नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्रतिनिधीनागोठणे : मुंबई-गोवा महामार्गालगत असलेली अनधिकृत भंगार गोदामे धोकादायक असून या गोदामांमधून विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांची जाळपोळ होत असून यामुळे…
मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ मेष राशीआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार…
मुंबई : दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तीन दिवस झालेल्या या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला. पण या साहित्य संमेलनात…
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या…
नरेंद्र महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने भक्तगण आक्रमक विनायक पाटीलपेण : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत…
मुंबई : शिमग्याला कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रत्येक चाकरमानी डिसेंबरपासूनच ट्रेन तसेच बसच्या तिकीट बूक करण्याच्या धावपळीला लागतो. होळीदरम्यानच्या सर्व नियमित गाड्या रिग्रेट झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेनासे…