• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

ललित मोदींनी चेन्नई संघमालक श्रीनिवासन यांच्यावर फिक्सिंगचे केले आरोप; म्हणाले, “CSK च्या सामन्यांसाठी अंपायर बदलायचे अन्…

वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी सचिव आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांच्यावर पंच फिक्सिंग आणि लिलावात…

बोर्लीपंचतन येथील जबरी चोरी करणाऱ्या युवकास अटक

प्रतिनिधीदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील चोरी करणाऱ्या युवकास अटक करण्यात दिघी पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी (ता. 24) सायंकाळी या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा काही…

नेरुळ-उरण ट्रेन 12 डब्याची करून फेऱ्या वाढवाव्यात; शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

विनायक पाटीलपेण : नेरुळ ते उरण दरम्यान उलवे, खारकोपर, द्रोणागिरी, उरण शहर या नव्याने वाढत असलेल्या शहरांमधील लोकवस्ती पाहता सकाळी आणि सायंकाळी कामानिमित्त प्रवासादरम्यान नव्याने सुरू झालेल्या नेरुळ ते उरण…

बैठ्या जीवनशैलीमुळे वाढतेय पाठदुखी! कशी घ्याल स्वतःची काळजी? जाणून घ्या…

रायगड जनोदय ऑनलाईनवाढत्या वयामुळे, धकाधकीच्या जीवनामुळे लोकांमध्ये पाठदुखीची समस्या वाढत आहे. जड ओझे उचलणे, सतत खाली वाकणे, जड वस्तू अयोग्य पद्धतीने उचलणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मणक्याला मार बसणे, अशी…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २८ नोव्हेंबर २०२४ मेष राशीशारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. नातेवाईंकाच्या…

रेवस रेड्डी सागरी महामार्ग जमीन संपादनासंदर्भात शेतकरी अंधारात

घन:श्याम कडूउरण : रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रस्तावित संयुक्त मोजणीबाबत शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी पनवेल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात संबंधित विभागातील शेतकऱ्यांना याची…

‘मोदी-शहा ज्यांना मुख्यमंत्री करतील ते मान्य…’ एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला

मुंबई : महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राज्यात अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबतचा घोळ कायम आहे. परंतु मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चेत मी स्पीड ब्रेकर नसून माझी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं…

दररोज वीज पुरवठा खंडित होत असल्याने उरणकर हैराण!

अखंडीत वीज सेवा पुरविण्याची जनतेची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर वीज सुद्धा आता अत्यावश्यक सेवा बनली आहे आज कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण हे विजे शिवाय चालूच शकत नाही.…

उत्पत्ती एकादशीनिमित्त किहीम येथे दिंडी सोहळा संपन्न

अब्दुल सोगावकरसोगाव : उत्पत्ती एकादशीनिमित्त अलिबाग तालुक्यातील किहीम येथे मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी स. म. वडके चोंढी – किहीम शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांचा दिंडी सोहळा मोठ्या…

किहीम येथे संविधान दिन उत्साहात साजरा

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील किहीम येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनास ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संविधान अमृतमहोत्सव दिन…

error: Content is protected !!