प्रतिनिधीअलिबाग : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 164 नियम 2 अ (1) ते (6) प्रमाणे अलिबाग तालुक्यातील सन – 2025-2030 च्या निवडणूकीकरता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे.…
अमूलकुमार जैनअलिबाग : अलिबाग-रेवदंडा मार्गावरील खड्ड्यांची दयनीय अवस्था आता गंभीर रूप घेत असून, एमएसआरडीसीकडून रस्त्याच्या डागडुजीसाठी जेएसडब्ल्यू उद्योग समूहाकडून बाहेर टाकण्यात येणाऱ्या ‘स्लॅग’चा वापर केला जात आहे. रेडिमिक्स डांबराऐवजी अशा…
अहमदाबाद: गुजरातमधील वडोदरा येथे महिसागर नदीवर बांधलेला पूल मंगळवारी सकाळी कोसळला. अपघाताच्या वेळी वाहने पुलावरून जात होती. पूल कोसळला तेव्हा एकूण पाच वाहने, दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा…
नवी मुंबई : ३२ वर्षांचे डॉ. ओंकार कवितके, जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते, सोमवारी रात्री (७ जुलै) अचानक रुग्णालयातून निघाले आणि आपल्या आईला फोनवर सांगितले—“लवकरच जेवायला घरी…
विनायक पाटीलपेण : महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियंता संजय प्रदीप जाधव (वय ५३) यांना ५ हजार रुपये लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो, नवी मुंबईने रंगेहात पकडले. ही कारवाई दि. ८ जुलै…
रायगड जनोदय ऑनलाईनसकाळी चालण्यानं दिवसभर छान ताजंतवानं वाटतं. मॉर्निंग वॉक केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच स्वतःला तंदुरुस्त आणि उर्जेने परिपूर्ण ठेवण्यासाठी बहुतांश लोक सकाळी…
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. कन्टीनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणामुळे त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण…
बुधवार, ९ जुलै २०२५ मेष राशीतुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. प्रदीर्घ…
मुंबई : देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी उद्या (9 जुलै) भारत बंदची हाक दिली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशावर जाणवणार आहे. उद्या 25 कोटींहून अधिक कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि…
घनःश्याम कडूउरण : उरण-अलिबाग मार्गावरील करंजा-रेवस पुलाच्या बांधकामामुळे चाणजे गावातील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतीच्या जमिनी संपवण्यात आल्या, मासेमारीचे पारंपरिक बंदर उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे…