क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील महिलांच्या क्रिकेट संघटनेच्या प्रमुखपदी आदिती दळवी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, उपाध्यक्ष राजेश पाटील,…
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता! मिलिंद मानेमुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होत आहे. १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्यातील ठेकेदारांची जवळपास एक…
वार्ताहरपाली : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते. त्यामुळेच ही सामाजिक…
अरूंद रस्त्याची साईडपट्टी खचल्याने अपघाताचा धोका गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन – श्रीवर्धन या सरळ मार्गावरील असुप ते बोर्ली शहरापर्यंत रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, यातील कार्ले हद्दीतील…
नाशिक : अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा…
रायगड : रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि पेण तालुक्यात बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असला तरी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल…
गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ मेष राशीअति चिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. नातेवाईकांना भेट…
नवी दिल्ली : रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP) हायकमांड दिल्लीची कमान कोणाकडे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काही…
अनंत नारंगीकरउरण : कायद्यात तरतूद असतानासुद्धा प्रकल्पग्रस्तांना जेएनपीए सह इतर बंदर तसेच प्रकल्पातील सेवेत समाविष्ट करण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ज्यांनी आपली पिढ्यान् पिढ्यांपासून असलेली जमीन, शेती, घरे विविध प्रकल्पग्रस्तांसाठी…
टँकरद्वारे पाणी पुरवठा, नागरिकांमध्ये तीव्र संताप घनःश्याम कडूउरण : उरण शहरात उन्हाळा सुरू होण्याआधीच भीषण पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.…