वेळेत सुधरा आणि शाळा स्वच्छ, आरोग्यदायी ठेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवा; मानसी दळवींचा सूचना वजा इशारा अमुलकुमार जैनअलिबाग : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जिल्हा रायगड शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोळघर…
अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्या विनायक पाटीलपेण : तीन दिवसांपूर्वी उरणमध्ये यशश्री शिंदे नावाच्या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.…
मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या मार्गात येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. याचा मोठा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. सध्या…
व्हॉट्सॲपने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन काढण्यास नकार दिला आहे. या बाबत व्हॉट्सॲपने स्पष्ट सांगितले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे वापरकर्त्याची गोपनीयता संरक्षित केली जाते. याद्वारे, केवळ संदेश पाठवणारा आणि प्राप्त…
रायगड जनोदय ऑनलाईनमहाराष्ट्रातील अनेक भागात अळूची भाजी आवर्जून खाल्ली जाते. कोकणात तर आळूची भाजी प्रसिद्ध आहे. अळूचे फदफदे, आळूच्या पानाच्या वड्या, अळूच्या कंदाची भाजी असे विविध प्रकार बनवून आळू खाल्ली…
बुधवार, ३१ जुलै २०२४ मेष राशीआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार…
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा 9 ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी एसटी…
यशश्री प्रकरणी शर्मिला ठाकरे यांनी उरणमध्ये दिली संतप्त प्रतिक्रिया शक्ती कायदा पास करावा, शर्मिला ठाकरेंची थेट पंतप्रधानांना विनंती घन:श्याम कडूउरण : क्रूरकर्मा आरोपीला कोणतीही दयामाया न दाखविता त्वरित फाशीची शिक्षा…
अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए बंदराच्या अखत्यारीत असलेल्या स्पिडी या कंटेनर हाताळणी करणाऱ्या गोदामात आग लागण्याची घटना मंगळवारी (दि. ३०) सकाळी ठिक १०-३० च्या सुमारास घडली आहे. या आगीची तीव्रता एवढी…
कोकणात मानवेल जातीचा बांबू यशस्वी होत असताना टिशू कल्चरचा आसाम बांबू कसा जगणार? शेतकऱ्यांचा सवाल मिलिंद मानेमुंबई : मागील चार वर्षांपूर्वी राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवडीचा घोटाळा बाहेर आला होता.…