वीज अखंडीत चालू ठेवण्याची व संपर्कासाठी हेल्पलाईन चालू करण्याची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे वीजेच्या तारांवर पडतात. तसेच सततच्या…
नडगाव संगम परिसरात मृत माशांचा खच मिलिंद मानेमहाड : पावसाळा सुरू होऊन फक्त काही दिवसच झाले असताना महाड औद्योगिक परिसरात प्रदूषणाचा नंगानाच सुरू झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील गटारे रंगीत पाण्याने…
बाबासाहेबांची क्रांती उलथवून टाकण्याचे कारस्थान खपवून घेतले जाणार नाही -आनंदराज आंबेडकर मिलिंद मानेमहाड : राज्य शासनाकडून शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीमधील काही श्लोक समावेश करण्याचा डाव समोर आल्यानंतर महाडमध्ये…
कोलाड नाक्यावर पहिल्याच पावसात महामार्गावर साचले पाणी; चिखलमय प्रवास सुरु विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात पावसाची दमदार सुरूवात झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर भर चौकात तसेच सर्व्हिस रोडचे…
पाटणसई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेश देवरे यांची मागणी किरण लाडनागोठणे : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जोरात चालू आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे नजिक चिकणी गावातील ग्रामस्थांना, महिलांना, वाहनांना, शाळकरी मुलांना महामार्गावरुन…
निर्दयी बापाविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अनंत नारंगीकरउरण : आपल्या आईच्या कुशीत विसावलेल्या पाच महिन्यांच्या बाळाला जन्मदात्या बापाने हिसकावून घेऊन जमिनीवर आपटल्याची दुर्दैवी घटना बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (दि.…
१३ हजारांची चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद गणेश पवारकर्जत : नेरळ-कर्जत राज्यमार्गावरील देऊळवाडी येथील तब्बल ५ दुकाने चोरट्यांकडून लक्ष करण्यात आली आहेत. शुक्रवारच्या पहाटे या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी यातील १३…
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय, या ऋतूसोबत विविध आजारपण देखील डोकं वर काढतात, त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहारासोबत काही विशेष गोष्टींची काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं. पाऊस म्हटला तर गरमीपासून सुटका तर…
सोमवार, १० जून २०२४ मेष राशीविजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल…
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा; शेतीच्या कामाला वेग विश्वास निकमकोलाड : कोलाड परिसरात जोरदार पाऊस बरसाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. तर बळीराजाही शेतीच्या कामाला लागला आहेत.…