• Thu. Jul 10th, 2025 12:02:01 PM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आरोग्य

  • Home
  • शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असताना हात आणि पायांमध्ये येतात मुंग्या, सुरुवातीलाच ओळखा धोक्याची घंटा

शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असताना हात आणि पायांमध्ये येतात मुंग्या, सुरुवातीलाच ओळखा धोक्याची घंटा

रायगड जनोदय ऑनलाईनआज आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत ज्यांना व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे. ही समस्या विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये अधिक दिसून येते, कारण बी१२ हे प्रामुख्याने प्राण्यांच्या अन्नात आढळते.…

सकाळी चालायला जाण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा फायद्याऐवजी तुमच्या आरोग्याची होईल हानी

रायगड जनोदय ऑनलाईनसकाळी चालण्यानं दिवसभर छान ताजंतवानं वाटतं. मॉर्निंग वॉक केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच स्वतःला तंदुरुस्त आणि उर्जेने परिपूर्ण ठेवण्यासाठी बहुतांश लोक सकाळी…

सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ 6 अत्यंत हेल्दी पदार्थ, एकही औषध न घेता झटक्यात कंट्रोल होईल डायबिटीज व ब्लड प्रेशर

रायगड जनोदय ऑनलाईनआजच्या काळात मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार लोकांवर वेगाने परिणाम करत आहेत. पण जर दिवसाची सुरुवात योग्य गोष्टींनी केली तर औषधांशिवायही या आजारांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवता…

पाठ व कंबरदुखीपासून मिळेल लगेच आराम, आजच करा ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय

रायगड जनोदय ऑनलाईनपाठीचा त्रास हा आजकाल फारच सामान्य होत चाललेला त्रास आहे. लहान वयातच अनेकांना पाठीचे दुखणे सतावते आहे, जे पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित समजले जायचे. यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीची…

शरीराच्या ‘या’ अवयवांना अननस खाल्ल्याने मिळतात भरपूर फायदे आणि तब्येत राहते उत्तम

रायगड जनोदय ऑनलाईनअननसात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, मॅंगनीज, पोटॅशियम, फोलेट आणि फायबरसह अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच अननस आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. मात्र हे फळ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने…

दररोज या 5 पानांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य राहिल निरोगी

रायगड जनोदय ऑनलाईनआपण बऱ्याचदा आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करतो, परंतु काही खास हिरव्या पानांचे महत्त्व दुर्लक्षित करतो. खरं तर, काही कच्ची पाने अशी असतात जी पोषक तत्वे, फायबर,…

फक्त या 4 गोष्टी केल्यामुळे राहाल निरोगी, दिनचर्येतील लहानसा बदल ठरले उपयोगी

आरोग्य हा सध्या प्रत्येकाच्याच आयुष्यात ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. सर्वजण आरोग्याबद्दल चिंता करताना दिसतात. गावांपासून शहरांपर्यंत सर्रास आरोग्याविषयी बोललं जात असतं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, निरोगी आयुष्यासाठी व्यायाम आवश्यक आहेच,…

मोड आलेला बटाटा, कांदा आणि लसूण खावं की नाही? विषबाधेचा धोका असतो का?

तुम्ही स्वयंपाकघरात रात्रीचा स्वयंपाक करत आहात आणि भाजी करताना तुमच्या लक्षात आलं, की बटाट्याला मोड आले आहेत. अशा वेळी तुमच्या मनात शंका निर्माण होते की असे बटाटे खावेत कि फेकून…

नसांमध्ये जमा झालेले कोलेस्ट्रॉल खेचून काढेल ‘ही’ भाजी; आवडत नसेल तर सलाडच्या स्वरुपात खा

रायगड जनोदय ऑनलाईनशरीरात घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका असतो. अशावेळी बाजारात मिळणारी एक भाजी नक्की मदत करते. पण अनेकजण ही भाजी खाताना अनेकजण नाक मुरडतात अशावेळी तुम्ही वेगळ्या पद्धतीने…

डाळिंबाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रायगड जनोदय ऑनलाईनडाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने आजार दूर राहतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. याच्या सेवनाने अनेक धोकादायक आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. तुम्हाला हवे असल्यास…

error: Content is protected !!