ठाकरे बंधू वेगळे झाले, तेव्हा प्रमोद महाजनांना राज ठाकरेंसोबत युती करायची होती, धक्कादायक गौप्यस्फोट
नाशिक : भाजप-शिवसेना युती असताना, उद्धव व राज ठाकरे वेगळे झाल्यावर प्रमोद महाजनांना उद्धव यांच्याऐवजी राज ठाकरे यांच्याशी युती करण्याची इच्छा होती, असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केला.…
महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय -रामदास आठवले
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर या आधीही रामदास आठवले यांनी…
भुजबळांना संधी, ओबीसींना खुश करण्याची नांदी!
कांतीलाल पाटीलपनवेल : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही…
राज्यात पुन्हा भूंकप होणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांकडून पॉलिटिकल स्ट्राइकचे संकेत
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च…
शिंदे गटाला मोठा धक्का? बड्या नेत्याकडून राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत
सिंधुदुर्ग : काही दिवसांपासून माजी शिक्षणमंत्री व शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण खरे कारण सांगताना मी नाराज नसून, आजारपणामुळे सभेला उपस्थित राहिलो नाही,…
मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण…अजित पवारांनी व्यक्त केली भावना
वृत्तसंस्थामुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. आज पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग कुठेही…
ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदेना शिवीगाळ करणारा नेताच शिंदे सोबत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलटफेर होताना दिसत असून कोण कधी कुठल्या पक्षात प्रवेश करेल, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. शिवसेनेकडून मुंबईचं महापौरपद भूषवलेले, फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी…
माझी इच्छा…पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे सूचक विधान
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची स्थापना होऊन चार महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी अद्याप रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तटकरे कुटुंब आणि शिवसेना पक्षाचे मातब्बर…
महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाची चाहूल!
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता निर्माण केली आहे. या युतीमुळे मराठी अस्मिता, राजकीय समीकरणे, भविष्यातील निवडणुका, आणि हिंदुत्वाचा मुद्दा यासारखे…
“गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार नाही”, अंबादास दानवे यांचा दावा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पाकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खरंतर जेव्हा…
