• Wed. Jul 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Politics

  • Home
  • विधीमंडळ परिसरात पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी; राजकारणाचा स्तर खालावत चालल्याची चिंता

विधीमंडळ परिसरात पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी; राजकारणाचा स्तर खालावत चालल्याची चिंता

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळ परिसरात काल घडलेली घटना ही लोकशाहीला लज्जास्पद ठरावी अशी आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या वादातून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये…

उद्धव ठाकरेंना सत्तेची ऑफर? फडणवीसांच्या विधानावर राजकीय चर्चेला उधाण

मुंबई : विधान परिषदेच्या सभागृहात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले, जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंना जाहीररित्या सत्तेत येण्याचा स्कोप असल्याचे सूचित केले. अंबादास दानवे…

राज ठाकरे यांच्या “मराठी मेळावा” विधानानंतर युतीबाबत संभ्रम कायम

इगतपुरी, ता. १४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोबत संभाव्य युतीबाबत अनौपचारिक चर्चेत महत्त्वाचे विधान करत, युतीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. “विजयी मेळावा हा…

महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल: जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांच्याकडे…

“बाहेर ये तुला दाखवतो,…” अनिल परबांनी ‘गद्दार’ म्हणताच शंभूराज देसाई भडकले

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यात जोरदार वाद झाला. मुंबईतील मराठी माणसांना घर मिळावीत…

मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती : नव्या मराठी राजकारणाची नांदी?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रभावशाली नेते. एकेकाळी एकाच पक्षात कार्यरत असलेले हे नेते आज स्वतंत्र राजकीय प्रवास करत आहेत. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता हे दोघं…

भाषेच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नसल्याची टीका लातूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.…

मराठी अस्मितेचा नवप्रकाश!

५ जुलै २०२५ रोजी वरळी डोममध्ये पार पडलेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवसंजीवनी देणारा ठरला. तब्बल अठरा वर्षांच्या दुराव्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे केवळ…

पक्ष, चिन्ह आणि संविधान: शिवसेनेच्या संघर्षाचा सर्वोच्च टप्पा

भारतीय लोकशाहीत पक्षांतर, बंडखोरी आणि त्यानंतर उभा राहणारा घटनात्मक संघर्ष हा काही नवीन प्रकार नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्रात घडलेली शिवसेना फुट ही केवळ एक राजकीय सत्तांतर नव्हे, तर घटनेतील…

रवींद्र चव्हाण ठरले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; पक्ष संघटनात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई: राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे पक्ष संघटनात नव्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाले असून…

error: Content is protected !!