• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • महाराष्ट्रातील निवडणुकांवर राहुल गांधींचा गंभीर आरोप; निवडणूक आयोगाचा तीव्र प्रतिवाद

महाराष्ट्रातील निवडणुकांवर राहुल गांधींचा गंभीर आरोप; निवडणूक आयोगाचा तीव्र प्रतिवाद

पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे. बिहारमधील पाटणा येथे आजपासून त्यांच्या ‘मतदार अधिकार यात्रा’ ला सुरुवात झाली असून, या…

आगरसुरे येथे अवैध दारूचा साठा जप्त; मांडवा पोलिसांची धडक कारवाई

“गुन्हेगारांची गय नाही” –पो. नि. सोमनाथ लांडे अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथे मांडवा सागरी पोलिसांनी छापा टाकून २३५ देशी दारूच्या बाटल्या जप्त करत एकास अटक केली आहे. जप्त…

जिल्ह्यात दहीहंडी उत्सवात ५२ गोविंदा-गोपिका जखमी, १७ गोपिकांचा समावेश; बारा दाखल

अमूलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवादरम्यान तब्बल ५२ गोविंदा-गोपिका जखमी झाले असून यामध्ये १७ गोपिकांचा समावेश आहे. यापैकी १२ जण जिल्हा रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. १६ ऑगस्ट…

मत्स्यव्यवसाय विभागाला पत्रकारांचा इशारा; १५ दिवसांत कारवाई न केल्यास मुंबईत उपोषण

वार्ताहरउरण : मत्स्यव्यवसाय विभागात भ्रष्टाचाराची दुर्गंधी एवढी पसरली आहे की, नियम, कायदे आणि पावसाळी मासेमारी बंदी काळ ही मंडळींसाठी केवळ कागदावरील शोभेची फित ठरली आहे. उरण तालुका मराठी पत्रकार संघाने…

पालकमंत्री म्हणजे सत्तेचा मलिंदा – तटकरेंवर महेंद्र थोरवे यांचा हल्ला

माणगाव शिवसेना महाविजय निर्धार मेळाव्यात ज्ञानदेव पोवारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश सलीम शेखमाणगाव : “पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा” अशी उपरोधिक व्याख्या खासदार सुनील तटकरेंवर टीका करताना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे…

ग्रामसेविका शितल जाधव यांच्यावर चौकशीची मागणी; बळीराम पाटील यांचा १५ ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा

विनायक पाटीलपेण: बळवली ग्रामपंचायत हद्दीत सर्वे नं. ८२/अ/१, २, ३, ४ या भूखंडांमध्ये झालेल्या उत्खनन प्रकरणी आणि संबंधित ग्रामसेविका शितल जाधव यांच्या भूमिकेवर कारवाईची मागणी करत दोन महिन्यांपासून पाठपुरावा करणारे…

मुख्याधिकाऱ्यांच्या शब्दभंगाविरोधात उरण नगरपरिषदेपुढे आमरण उपोषण सुरू

घन:श्याम कडूउरण : १५ वर्षांपासून नगरपरिषदेसाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे, आणि कोविड महामारीत प्राणाची बाजी लावून सेवा बजावणारे आदिवासी, दलित, गोरगरीब सफाई कंत्राटी कामगार आता रस्त्यावर उतरले आहेत.…

नागोठण्यात वैकुंठ पाटील मित्र मंडळाचा भव्य दहीहंडी उत्सव

पुरुषांसोबत महिला गोविंदा पथकांचाही थरार पाहायला मिळणार प्रतिनिधीनागोठणे : भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या गोपालकला सणाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी होणारा दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत…

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय

३१ ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास आंदोलन पुन्हा पेटणार घनश्याम कडूउरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) द्वारे चालवल्या जाणाऱ्या आरकेएफ विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू…

मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी

रायगड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर…

error: Content is protected !!